अहमदनगर :- शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. अशा कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून विविध पदांवर नियुक्ती करून त्यांना न्याय देण्यात येत आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची पावती या पदाच्या माध्यमातून मिळत आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे.

File Photo : Anil Rathod
कारण शिवसेनाच सर्वसामान्यांना जवळची वाटत असल्याने शिवसैनिकांनी त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. विजय सानप यांनी उपनगरात शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे चांगले प्रयत्न केले आहेत,
असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. शिवसेनेच्या उपशहरप्रमुखपदी विजय सानप यांची नियुक्ती करून उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
- महाराष्ट्राला मिळणार 42 हजार कोटी रुपयांचा नवा महामार्ग ! महिनाभरात कॅबिनेटची मंजुरी, शिर्डीमधून गडकरींनी केली होती घोषणा
- Vivo X Fold 5: टेक बाजारात विवोचा जलवा! महाकाय 6000mAh बॅटरीसह येतोय जगातील सर्वात शक्तिशाली फोल्डेबल स्मार्टफोन, किंमत फक्त…
- सिमेंट कंपनीनं खोटी आश्वासनं देऊन जमीन खरेदी केली, निमगाव खलू येथील शेतकऱ्यांचा आरोप
- अहिल्यानगरमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ४० लाखांचा निधी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेला माघारी, विद्यार्थ्यांना करावा लागतोय अडचणी
- पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये 3 हजार रुपये गुंतवले तर 60 महिन्यांनी किती रिटर्न मिळणार? पहा….