मुंबईः विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पक्षाला भरभरून मतदान दिलं. पण ‘२२० के पार’ चा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरलाय.
सत्तेचा गैरवापर आणि काहीही बोलायचं हे जनतेला पटलेलं नाही. जनतेनं सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीचा सन्मान आम्ही कायम ठेवू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार. जनतेनं विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलाय, असंही ते म्हणाले.
- पैशाच्या तंगीने त्रस्त आहात?, ‘या’ प्रभावी वास्तु उपायांनी होईल लक्ष्मीचं आगमन!
- 9 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा सॅमसंग आणि मोटोरोला फोन! जाणून घ्या ही भन्नाट डील
- रेल्वे स्टेशनवर थांबत नाही, प्रवासी चढत-उतरत नाहीत; तरीही रोज विकली जातात तिकिटे! उत्तर प्रदेशमधील ‘या’ स्टेशनची कहाणी तुम्हाला थक्क करेल
- इंग्लंडच्या लॉर्ड्स, ओव्हल आणि एजबॅस्टनवर ‘या’ भारतीय खेळाडूंनी रचलेत मोठे विक्रम! पाहा यादी
- 18 जून 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा भाग्योदय होणार ! नशिबाच्या साथीने मिळणार जबरदस्त यश