मुंबईः विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पक्षाला भरभरून मतदान दिलं. पण ‘२२० के पार’ चा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरलाय.
सत्तेचा गैरवापर आणि काहीही बोलायचं हे जनतेला पटलेलं नाही. जनतेनं सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीचा सन्मान आम्ही कायम ठेवू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार. जनतेनं विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलाय, असंही ते म्हणाले.
- Explained : घुले बंधू किल्ला अभेद्य ठेवणार ? आ. राजळेंचे ‘मिशन शेवगाव’ सुरु, घुले-काकडेही तयारीत
- वैद्यकीय महाविद्यालय शिर्डीला नेण्याचा घाट ! खा. नीलेश लंके यांचा आरोप विखे पिता-पुत्रांचे नाव न घेता साधला निशाणा
- अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या पथदिव्यांच्या खांबावरील टीव्ही केबल व इंटरनेट केबल तात्काळ काढाव्यात
- Ordnance Factory Bhandara Jobs: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा अंतर्गत 125 जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती….
- महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ आणखी 2 मागण्या मान्य होणार !