पारनेर :- ‘राज्याला कर्जबाजारी करण्याचे काम या युती सरकारने केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. केंद्र व राज्य सरकारला शेतीमालाच्या भावाविषयी काही देणेघेणे नाही.
साखर कारखाने, कंपन्या बंद पडत आहेत. मोदी सरकारला जनसामान्यांच्या व देशाच्या प्रश्नांविषयी काही देणेघेणे नाही अशी टीका आ.सुधीर तांबे यांनी भाजप सरकारच्या कारभारावर केली.पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
- पुणेकरांसाठी येत्या दीड महिन्यात घेतला जाणार मोठा निर्णय ! 7500 कोटी रुपयांचे 2 भुयारी मार्ग विकसित होणार
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट ! 11 सप्टेंबरपासून….
- Gold Rate Today: आज सोन्याची मोठी भरारी, चांदीमध्ये मात्र घसरण… जाणून घ्या 11 सप्टेंबरचे सोन्या-चांदीचे दर
- Shadashtak Yog: 20 सप्टेंबर 2025 पासून ‘या’ राशींवर होईल पैशांचा वर्षाव… तुमची राशी आहे का यात?
- सातवा वेतन आयोग जाता-जाता सरकारी कर्मचाऱ्यांना मालामाल बनवणार ! आता ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता, समोर आली मोठी अपडेट