पारनेर :- ‘राज्याला कर्जबाजारी करण्याचे काम या युती सरकारने केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. केंद्र व राज्य सरकारला शेतीमालाच्या भावाविषयी काही देणेघेणे नाही.
साखर कारखाने, कंपन्या बंद पडत आहेत. मोदी सरकारला जनसामान्यांच्या व देशाच्या प्रश्नांविषयी काही देणेघेणे नाही अशी टीका आ.सुधीर तांबे यांनी भाजप सरकारच्या कारभारावर केली.पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
- टाटा समूहाचा ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार ! अमेझॉनसोबत डील झाली अन स्टॉक 361 वर पोहचला
- ‘या’ बँका देतायेत सर्वात स्वस्त Home Loan, घर खरेदीचे स्वप्न होणार साकार !
- Tata Nexon EV मधील हे मॉडेल झाले बंद ! का घेतला टाटांनी हा धक्कादायक निर्णय ?
- ब्रँडेड वस्तू विकणाऱ्या कंपनीचा आयपीओ अखेर खुला झालाचं! गुंतवणूकदारांना ‘या’ तारखेपर्यंत गुंतवणूक करता येणार
- 77 रुपयांचा ‘हा’ स्टॉक 117 रुपयांवर जाणार ! एक्सपर्ट म्हणतात तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे लावा, कारण….