अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी शहरात सुरू झाली.
या चर्चेमुळे अस्वस्थ झालेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

आ. जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असा आग्रह या वेळी सेना पदाधिकारी व नगरसेवकांनी धरला होता.
आता दहीहंडी उत्सवात जगताप समर्थकांनी जय श्रीराम… जय भवानी जय शिवराय, अशी नारेबाजी केल्याने राठोड यांच्यासह त्यांचे समर्थक पुन्हा अस्वस्थ झाले आहेत.
- ‘ही’ आहेत भारताची तीन महाशक्तिशाली शस्त्रे, ज्यांना पाहून चीन-पाकिस्तान काय तुर्कीसुद्धा घाबरतो!
- ५४ वर्षांनंतर कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस नव्या रूपात, रेल्वेमध्ये प्रवाशांना मिळणार ‘या’ खास सुख सुविधा
- सुंदर, स्टायलिश आणि मूडी स्वभावाच्या असतात ‘या’ जन्मतारखेच्या मुली; बिजनेस माइंडने कमवतात करोडो रुपये, पण प्रेम म्हटलं की यांना…
- गाढवाच्या कातडीपासून चीन बनवते ‘असं’ काही की…; इकडे पाकिस्तानला होतोय करोडोंचा फायदा! चीन-पाकिस्तानमधील हा व्यापार नेमका आहे तरी काय?
- कोपरगाव स्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा द्या, व्यापारी महासंघाची खासदारांकडे मागणी