अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी शहरात सुरू झाली.
या चर्चेमुळे अस्वस्थ झालेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

आ. जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असा आग्रह या वेळी सेना पदाधिकारी व नगरसेवकांनी धरला होता.
आता दहीहंडी उत्सवात जगताप समर्थकांनी जय श्रीराम… जय भवानी जय शिवराय, अशी नारेबाजी केल्याने राठोड यांच्यासह त्यांचे समर्थक पुन्हा अस्वस्थ झाले आहेत.
- लाडक्या बहिणींसाठी मंत्री गिरीश महाजन यांची मोठी घोषणा! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार दोन महिन्यांचे पैसे
- ‘मराठी अस्मिता’ फक्त राजकीय शस्त्र ! मुंबईत मराठी माणसांचा टक्का सतत घसरतोय; 25 – 30 वर्षाच्या सत्तेचा फायदा कोणाला ?
- नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार ? समोर आली नवीन माहिती
- महाराष्ट्रातील ‘या’ मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला रेकॉर्डतोड भाव !
- वाईट काळ संपला ! आता हवं ते मिळणार, 16 जानेवारी 2026 पासून ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश













