अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी शहरात सुरू झाली.
या चर्चेमुळे अस्वस्थ झालेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

आ. जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असा आग्रह या वेळी सेना पदाधिकारी व नगरसेवकांनी धरला होता.
आता दहीहंडी उत्सवात जगताप समर्थकांनी जय श्रीराम… जय भवानी जय शिवराय, अशी नारेबाजी केल्याने राठोड यांच्यासह त्यांचे समर्थक पुन्हा अस्वस्थ झाले आहेत.
- डोळ्यांचा ताण, डोकेदुखी… सगळं गायब? हा स्मार्ट मॉनिटर ऑफिस वर्कर्ससाठी गेमचेंजर ठरतोय!
- आधी ऐका, मग लाँच करा!” सिट्रोएनच्या Citroën 2.0 धोरणामुळे भारतीय ग्राहकांना थेट फायदा
- बजेटनंतर बाजारात खळबळ, मात्र पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; शहरानुसार किंमतीत मोठी तफावत
- ब्लॅक थीम, सनरूफ आणि व्हेंटिलेटेड सीट्स! Thar Roxx Star Edition पाहून थक्क व्हाल
- अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाबाबत कोणतीही घोषणा नाही; सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ कधीपासून?













