अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी शहरात सुरू झाली.
या चर्चेमुळे अस्वस्थ झालेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

आ. जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असा आग्रह या वेळी सेना पदाधिकारी व नगरसेवकांनी धरला होता.
आता दहीहंडी उत्सवात जगताप समर्थकांनी जय श्रीराम… जय भवानी जय शिवराय, अशी नारेबाजी केल्याने राठोड यांच्यासह त्यांचे समर्थक पुन्हा अस्वस्थ झाले आहेत.
- देशासाठी मी माझं कुंकू पाठवतेय! अहिल्यानगरमधील फौजी हळदीच्या अंगानेच देशसेवेसाठी सीमेवर झाला हजर
- पाथर्डीत अवकाळी पावसाने घातले थैमान, नदीला पूर तर तीन ठिकाणी वीज पडून गाय-म्हशींचा मृत्यू,
- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी व शनि शिंगणापूरमध्ये जोरदार तयारी, 432 कोटींचा विकास आराखडा तयार!
- महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी आत्ताची सर्वात महत्वाची बातमी ! उच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 13 मे 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव चेक करा