अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी शहरात सुरू झाली.
या चर्चेमुळे अस्वस्थ झालेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

आ. जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असा आग्रह या वेळी सेना पदाधिकारी व नगरसेवकांनी धरला होता.
आता दहीहंडी उत्सवात जगताप समर्थकांनी जय श्रीराम… जय भवानी जय शिवराय, अशी नारेबाजी केल्याने राठोड यांच्यासह त्यांचे समर्थक पुन्हा अस्वस्थ झाले आहेत.
- आशियातील सर्वाधिक श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या नावावर किती कंपन्या आहेत ? अंबानींची एका दिवसाची कमाई पाहून डोळे पांढरे होतील
- ‘ही’ आहे इतिहासातील सर्वात महागडी आणि अत्यंत पवित्र जमीन, यामागचा इतिहास वाचून हृदय पिळवटून निघेल!
- पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना फक्त व्याजातूनच देईल 2 लाखांहून अधिक कमाई, जाणून घ्या संपूर्ण हिशोब!
- पुणे जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित विमानतळ प्रकल्पाला अखेर गती मिळाली ! ‘या’ गावातील शेतकऱ्यांना जमिनीसाठी मिळणार इतका मोबदला
- सर्दी, सायनस, किंवा ऍलर्जी असलेल्यांना विमानात का असतो कान बंद पडण्याचा धोका? कारण वाचून धक्का बसेल!