अहमदनगर :- लोणीकरांचा अन्याय आणि पंतप्रधान रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना वडे भजे तळून पैसे कमवण्याचा देत असलेले फुकटचा सल्ला युवाशक्तीला अपमानित करत आहे.
भाजपकडून तरुणांची होत असलेली थट्टा व लोणीकरांची दादागिरी आता युवक सहन करणार नाही, असा इशारा केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिला.

तनपुरेवाडी, अकोला, येळी, भुते टाकळी, शेकटे, येळी, खरवंडी गावातील नागरिकांशी संवाद साधून राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी गाठीभेटी घेतल्या. यावेळी ढाकणे बोलत होते.
यावेळी भीमराव फुंदे, बाळासाहेब ताठे, बंडू बोरुडे, सिताराम बोरुडे, किरण खेडकर, शिवशंकर राजळे, भाऊ तुपे, सुधीर पोटे, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप यांनी २३ तारखेला मतदानाच्या माध्यमातून दादागिरी आणि पंतप्रधानांकडून तरुणांची होत असलेली थट्टा थांबण्यासाठी मोदींना व लोणीकरांना घरी पाठवा, असे आवाहन केले.
- नाशिक, अहिल्यानगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! मनमाड – पुणे रेल्वे प्रवास होणार वेगवान, ‘हा’ महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार गेमचेंजर
- मान्सून 2026 बाबत समोर आला मोठा अंदाज ! महाराष्ट्रात दुष्काळ पडणार का ? पंजाबराव डख यांचा अंदाज काय सांगतो
- निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय! पुणे म्हाडा मंडळाच्या 4186 घरांच्या लॉटरीसाठी मुहूर्त ठरला, कधी निघणार लकी ड्रॉ ?
- राज्य शासनाचा सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय ; आता नागरिकांना त्यांच्या जवळील दवाखान्यातच मिळणार मोफत उपचार !
- 3,000 रुपये दर महिन्याला गुंतवले तर 15 वर्षांत किती रक्कम मिळेल? क्लिक करा आणि जाणून घ्या!