श्रीगोंदे :- पुणेकर पाण्याच्या बाबतीत अन्याय करतात. त्यांचे ऐकेल अशांनाच ते उमेदवारी देतात. यापूर्वी बाळासाहेब विखे यांनी पाण्यासाठी पुणेकरांशी संघर्ष केला.
उद्या सुजय विखे शेतकऱ्यांसाठी पुणेकरांशी दोन हात करेल. म्हणूनच मी राज्याचा विरोधी पक्षनेता असूनही सुजयला त्यांनी उमेदवारी नाकारली.

असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. कुकडी आणि घोड धरणासह भीमा नदीला पाण्यासाठी पुणेकरांशी नेहमी संघर्ष करावा लागला. धरणे पुण्यात असली तरी पाणी शेतीसाठी देणे क्रमप्राप्त आहे.
विखेंनी सोमवारी आर्वी, अजनुज, कौठा, गार, पेडगाव, आनंदवाडी, लिंपणगाव व वाड्या वस्त्यांवर भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा प्रचारदौरा केला.
- New GST Slab: GST मध्ये करण्यात आले मोठे बदल! त्यामुळे मोबाईल होणार का स्वस्त? वाचा सत्य परिस्थिती
- एथर एनर्जीने लॉन्च केली भन्नाट स्कूटर! चालकाला आधीच कळेल रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती
- Share Market Investment: शेअर मार्केट गुंतवणुकीतून लाखोत फायदा मिळवायचाय? ‘हे’ क्षेत्र ठरेल फायद्याचे… बघा कारणे
- LIC Scheme: मुलांच्या शिक्षणासाठी दररोज 150 रुपये जमा करा आणि 26 लाखांचा परतावा मिळवा! बघा माहिती
- Mahindra Car: थार, स्कॉर्पिओ आणि बोलेरो घेण्याची सुवर्णसंधी! झाल्या 1.56 लाखापर्यंत स्वस्त…बघा स्वस्त झालेल्या कारची यादी