अहमदनगर – परस्परांविरोधात लोकसभा निवडणूक लढवणारे डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप शनिवारी एकाच व्यासपीठावर दिसले.
महापालिका निवडणूक एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे हे दोघे लोकसभा निवडणूक विरोधात लढले. मात्र, निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांतच हे दोघे एका व्यासपीठावर आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.

महापालिकेच्या घरकुलांची सोडत दोघांच्या हस्ते काढण्यात आली. लोकसभा निवडणूक प्रचारात एकमेकांच्या विरोधात प्रखर टीका करणारे हे दोघे निवडणुकीनंतर प्रथमच एका व्यासपीठार आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
- Satellite Tolling : भारतातील टोलनाक्यांवर गडकरींचा मोठा निर्णय ! नितीन गडकरी म्हणाले…तक्रारच राहणार नाही!
- अहिल्यानगरमधील जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी खासदार निलेश लंकेनंतर ‘हे’ खासदारही उतरले मैदानात!
- राहुरीमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याची विंटबना करणारे आरोपी २० दिवस होऊनही अद्याप मोकाटच, प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू
- मळगंगा देवीच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या पाण्याची चिंता मिटली, कपिलेश्वर बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा जलसंपदा मंत्र्यांचा निर्णय
- शिवणकाम करणाऱ्याचा मुलगा दुबईत प्रोजेक्ट मॅनेजर! अहिल्यानगरमधील तरूणाचा प्रेरणादायी प्रवास