श्रीगोंदे :- तालुक्यातील पेडगाव येथील शेतकरी रमेश बळीबा घोडके (वय ४५) यांनी गुरुवारी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
घोडकेंवर पतसंस्था व सावकारांचे कर्ज होते. सकाळी त्यांनी घरचे दूध डेअरीला घातले. गॅसची टाकी आणली, किराणा मालही भरला. नंतर शेतात जाऊन आत्महत्या केली.
त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुलगी आहे. धाकटा मुलगा पुण्यात शिक्षण घेत आहे. थोरल्या मुलाचे लग्न २१ तारखेला होते. लग्नाला अवघे दहा दिवस उरले असताना त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
- शनैश्वर देवस्थान घोटाळ्याची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार, विश्वस्त मंडळ तात्काळ बरखास्त करण्याची मागणी
- सोन्याच्या किमतीत 2 जुलै रोजी मोठा बदल ! 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी आता किती पैसे मोजावे लागणार ?
- अहिल्यानगर जिल्ह्यात अकरावी प्रवेशास वेग! दोन दिवसांत २९५८ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
- आनंदाची बातमी : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ‘या’ भत्यात मोठी वाढ ! वाचा सविस्तर
- अहिल्यानगरमध्ये १०८ रुग्णवाहिका चालकांचे कामबंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी मांडला ठिय्या