संगमनेर :- बारावीमध्ये नापास झाल्याच्या नैराश्येतून एका विद्यार्थ्यांने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.
ही घटना आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमरास संगमनेर तालुक्यातील नांदुरी येथे घडली. सौरभ बाळासाहेब लांडगे (वय-१७ रा. नांदुरी दुमाला) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

राज्यात आज बारावीचा निकाल जाहिर झाला. नांदुरी येथील सौरभ लांडगे याने बारावीची परिक्षा दिली होती. बारावीत नापास झाल्याने सौरभला नैराश्य आले.
त्याने नांदुरी येथील सिताराम शेटे यांच्या शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच गावक-यांनी सौरभला बाहेर काढून घुलेवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
- MK-84 पेक्षाही 3 पट घातक, ‘या’ देशाने बनवला जगातील सर्वात विध्वंसक नॉन-न्यूक्लियर बॉम्ब!
- महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षांपर्यंत वाढवले जाणार ! फडणवीस सरकार मधील मंत्र्यांची मोठी घोषणा
- तुमच्या राशीनुसार रोज करा ‘इष्ट देवता’ची पूजा; सुख, समृद्धी आणि धनसंपत्ती तुमच्या पावलाशी येईल!
- 9 तासांचा प्रवास फक्त 4 तासात ! महाराष्ट्रात तयार होणार नवीन एक्सप्रेस वे, कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार नवा महामार्ग ?
- Samudrik Shastra : चालायची ‘ही’ सवय देते गरिबीला आमंत्रण?, राहू-शनीच्या प्रकोपामुळे आयुष्य कधीच सुधारत नाही!