अहमदनगर :- राजकारणात केव्हा काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. ज्या गोष्टींमध्ये फायदा असेल तो निर्णय त्या वेळी घेतला जातो.
त्यामुळे चाणाक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्यातरी थांबा आणि वाट पाहा अशीच भूमिका घेतली आहे.

केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलं तर त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा राज्यात युतीला होऊ शकतो.
केंद्रात आघाडीचं सरकार आलं तर राज्यात त्याचा फटका युतीला बसू शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकींच्या निकालांवर राज्याचं राजकारण अवलंबून आहे.
- प्रतिक्षा संपली ! ‘या’ मुहूर्ताच्या आधीच लाडक्या बहिणींना मिळणार पुढचा हफ्ता, वाचा सविस्तर
- मुंबई ते नवी मुंबई प्रवास होणार वेगवान ! मेट्रोच्या आणखी एका मार्गाला मंजुरी, कसा असणार रूट?
- ब्रेकिंग: पुणे अहिल्यानगर मार्गावर ५४ किलोमीटरचा उड्डाणपूल अन् मेट्रो मार्ग तयार होणार, कसा असणार संपूर्ण प्रकल्प?
- लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार Good News ! ७ दिवसात मिळणार पुढील हफ्ता, १५०० मिळणार की ३००० ?
- राज्यातील शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती टाळण्यासाठी कितीवेळा TET परीक्षा देता येणार? समोर आली मोठी अपडेट













