अहमदनगर :- राजकारणात केव्हा काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. ज्या गोष्टींमध्ये फायदा असेल तो निर्णय त्या वेळी घेतला जातो.
त्यामुळे चाणाक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्यातरी थांबा आणि वाट पाहा अशीच भूमिका घेतली आहे.

केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलं तर त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा राज्यात युतीला होऊ शकतो.
केंद्रात आघाडीचं सरकार आलं तर राज्यात त्याचा फटका युतीला बसू शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकींच्या निकालांवर राज्याचं राजकारण अवलंबून आहे.
- 15 जानेवारीला शेअर मार्केट बंद राहणार का ? स्टॉक एक्सचेंजने दिली मोठी माहिती
- 2026 पुणेकरांसाठी ठरणार खास ! मार्च महिन्यात सुरू होणार आणखी एक मेट्रो मार्ग
- महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी ! इथं उभारला जातोय नवीन रेल्वेमार्ग
- पत्नीसमवेत पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा ! दरमहा मिळणार 9,250 रुपयांचे व्याज
- एसबीआयने सुरु केली हर घर लखपती योजना ! २० रुपयाच्या गुंतवणुकीतून मिळणार एक लाख रुपये













