अहमदनगर :- राजकारणात केव्हा काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. ज्या गोष्टींमध्ये फायदा असेल तो निर्णय त्या वेळी घेतला जातो.
त्यामुळे चाणाक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्यातरी थांबा आणि वाट पाहा अशीच भूमिका घेतली आहे.

केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलं तर त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा राज्यात युतीला होऊ शकतो.
केंद्रात आघाडीचं सरकार आलं तर राज्यात त्याचा फटका युतीला बसू शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकींच्या निकालांवर राज्याचं राजकारण अवलंबून आहे.
- मुलबाळ नसलेल्या विधवा महिलेची मालमत्ता मृत्यूनंतर सासरच्या लोकांना की माहेरच्या लोकांना ? सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च निर्णय
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय !
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट ! सप्टेंबर अन ऑक्टोबरचा हफ्ता….
- ……तर आई-वडील, सासू-सासरे आपल्या कुटुंबियांना दिलेली मालमत्ता परत घेऊ शकतात ! हायकोर्टाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय
- शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! ट्रॅक्टरचे ट्रेलर खरेदी करण्यासाठीही मिळणार एक लाख रुपयांचे अनुदान, अर्ज कुठे करावा?