अहमदनगर :- राजकारणात केव्हा काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. ज्या गोष्टींमध्ये फायदा असेल तो निर्णय त्या वेळी घेतला जातो.
त्यामुळे चाणाक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्यातरी थांबा आणि वाट पाहा अशीच भूमिका घेतली आहे.

केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलं तर त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा राज्यात युतीला होऊ शकतो.
केंद्रात आघाडीचं सरकार आलं तर राज्यात त्याचा फटका युतीला बसू शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकींच्या निकालांवर राज्याचं राजकारण अवलंबून आहे.
- पाकिस्तानमध्ये भारतासाठी कोणते नाव वापरले जाते?, सत्य जाणून हैराण व्हाल!
- तिकीट बुकिंगपासून वेटिंगपर्यंत…रेल्वेने बदलले 4 मोठे नियम! आत्ताच जाणून घ्या, अन्यथा नुकसान तुमचंच
- Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धासाठी भारताला किती खर्च आला?, सर्वाधिक नुकसान कुणाचे झाले? आकडे ऐकून धक्का बसेल!
- थायलंड-कंबोडियात बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार कसा झाला?, आज 90% लोक आहेत बौद्ध धर्माचे अनुयायी!
- जगातील सर्वात महागडं पाणी, 1 लिटर बाटलीच्या किंमतीत आलीशान घर येईल! असं काय खास असतं या पाण्यात?