ऑगस्ट महिना सुख-समृद्धी पैसा घेऊन येणार ! ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अद्भुत यश, तुमचीही राशी आहे का यात

Zodiac Sign

Zodiac Sign : 2025 हे वर्ष राशीचक्रातील विविध राशीच्या लोकांसाठी खास ठरत आहे. जुलै महिन्यात देखील काही राशीच्या लोकांना चांगले मोठे लाभ मिळाले आहेत. आता पुढील ऑगस्ट महिना देखील काही राशीच्या लोकांसाठी खास ठरणार आहे. एक ऑगस्टची पहाट राशीचक्रातील अनेक राशीच्या लोकांचा आयुष्यात सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. या संबंधित राशीच्या लोकांना ऑगस्ट महिना सुख-समृद्धी … Read more

भारताचं हे शहर ठरलं जगातील 5वं सर्वात सुंदर शहर, मग कधी बनवताय ट्रीपचा प्लॅन?

जयपूरने पुन्हा एकदा भारताचं नाव जागतिक स्तरावर उंचावलं आहे. ट्रॅव्हल अँड लीजरच्या 2025 च्या अहवालात ‘पिंक सिटी’ जयपूरने जगातील 5व्या सर्वात सुंदर शहराचा सन्मान पटकावला आहे. एकीकडे भारताच्या समृद्ध परंपरेचा वारसा जपत असतानाच, दुसरीकडे जागतिक स्तरावरही आपलं अस्तित्व अधोरेखित करणाऱ्या जयपूरने फ्लोरेन्ससारख्या प्रसिद्ध युरोपीय शहरालाही मागे टाकलं आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या … Read more

शिक्षण, रोजगार आणि व्यवसायासाठी देशातील ‘या’ 10 राज्यांमधील लोक पुण्यात येतात ! पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण ?

Pune News

Pune News : भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत राज्याचा सिंहाचा वाटा आहे तर राज्याच्या अर्थव्यवस्थेत मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांचा सिंहाचा वाटा आहे. पुणे हे शहर राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील एक महत्त्वाचे शहर आहे. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख मिळालेली आहे. … Read more

शेती ते वीज निर्मिती…’ही’ आहेत देशातील 5 सर्वात मोठी धरणं, यातील एकाचं नाव जागतिक टॉप 10 मध्ये!

भारताच्या शेतीप्रधान संस्कृतीमध्ये धरणांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मुसळधार पावसामुळे सध्या अनेक नद्या आणि धरणं दुथडी भरून वाहत आहेत. पाण्याचा हा साठा देशातील शेती, वीजनिर्मिती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगी पडतो. अशा पार्श्वभूमीवर आज आपण भारतातील 5 सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक धरणांची माहिती घेणार आहोत, ज्यातील एक धरण जगातील सर्वात उंच 10 धरणांमध्ये गणलं जातं. टिहरी … Read more

घोडेगाव येथील उर्दू शाळेत शाळा संपल्यानंतर दारूड्यांकडून रंगताय पार्ट्या, बंदोबस्त करण्याची मागणी

घोडेगाव- येथील शाळेच्या आवारात उर्दू माध्यम वर्गाच्या व्हरांड्यात शाळा संपल्यावर जुगाऱ्यांचा वर्ग भरत असल्याचे नुकतेच आढळुन आले आहे.सोमवारी सकाळी वर्ग सुरू होताना उर्दू माध्यम वर्गाच्या व्हरांड्यात पत्त्यांचे दोन कॅट, गुटख्याच्या पुड्या, एनर्जी ड्रिंकच्या बाटल्या, सिगारेटची मोकळी पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टीकचे ग्लास आढळून आले. त्यामुळे येथे मद्यपान होत असल्याची शक्यता आहे. जुगाऱ्यांनी गुटखा, मावा खाऊन फरशीवर … Read more

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त Top 5 इलेक्ट्रिक कार ! 400 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज आणि किंमत फक्त…..

Cheapest Electric Car

Cheapest Electric Car : अलीकडील काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने भारतीय नागरिक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळले आहेत. शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची वर्दळ पाहायला मिळत आहेत. ठिकठिकाणी आता चार्जिंग … Read more

नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

अहिल्यानगर- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या समस्या जनता दरबारातून जाणून घेतल्या. प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन आलेल्या प्रत्येक अर्ज निर्धारीत वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अहिल्यानगर येथील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयात रविवारी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. अतिरिक्त जिल्हाधिकरी शैलेंद्र हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, … Read more

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात

संगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात विकासाच्या अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. नाशिक पुणे महामार्गावरील इंजिनिअरिंग कॉलेज गेट समोरील हॉटेल स्टेटस च्या समोर उड्डाणपूल अत्यंत गरजेचा होता. यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 38 कोटी रुपये मंजूर करून घेतले होते आणि त्यातून … Read more

हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात ‘या’ भाज्यांचा समावेश करा!

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये हृदयाच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणं अनेकांसाठी सामान्य झालं आहे. वाढलेला तणाव, चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि सततची घाई या सगळ्याचा परिणाम थेट आपल्या हृदयावर होतो. त्यामुळेच अनेकांना अगदी लहान वयातच हृदयविकाराचा त्रास जाणवतोय. पण एक चांगली गोष्ट म्हणजे, काही विशेष भाज्यांच्या नियमित सेवनाने हृदयाला बळकट करता येतं. हृदय कमजोर असेल, सतत थकवा … Read more

Nag Panchami 2025 : नाग पंचमीला तवा वापरणं टाळलं जातं, मग देशभरात या दिवशी कोणते पारंपारिक पदार्थ बनतात?, वाचा रंजक माहिती

भारतीय संस्कृतीत असे काही सण आहेत, जे श्रद्धेचा, निसर्गाच्या शक्तींचा आणि माणसाच्या जीवनातील सूक्ष्म भावनांचा सुंदर संगम घडवतात. नाग पंचमी हा त्यापैकीच एक सण. 2025 मध्ये नाग पंचमी 29 जुलैला साजरी केली जात आहे आणि या निमित्ताने अनेक घरांमध्ये सापांना दूध अर्पण करण्याची परंपरा, पूजा-अर्चा आणि विविध नैवेद्याची तयारी सुरू आहे. पण या सर्व धार्मिक … Read more

श्रीगोंदा तालुक्यात दारू दुकानच्या स्थलांतरासाठी नागरिकांचे आंदोलन, परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप

श्रीगोंदा- शहरातील रविवार पेठेतील भरवस्तीत असलेल्या परवानाधारक दारूच्या दुकानामुळे परिसरात दारुड्यांकडून परिसरातील नागरिकांना विनाकारण मनस्ताप होत असल्याने दारूच्या दुकानाचे स्थलांतर करावे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, सतिष बोरुडे यांच्यासह नागरिकांकडून अहिल्यानगर येथील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. दरम्यान राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रमोद सोनवणे यांनी सदर वाईन्स दुकान पाच … Read more

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ ! 30 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Rate Today

Gold Rate Today : जुलै महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा सोने तेजीत आले आहे. या मौल्यवान धातूच्या किमतीत आज तब्बल 660 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून या मौल्यवान धातूच्या किमती दबावात होत्या पण आपण आज पुन्हा एकदा यात तेजी आली आहे. या मौल्यवान धातूची किंमत 24 जुलै 2025 पासून सतत घसरत होती. 23 तारखेला … Read more

राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरणप्रकरणी मदत करणाऱ्या पोलिसांनी केली अटक

राहुरी- येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी सहाय्य करणारा आरोपी अमोल बाळासाहेब डोंगरे याला राहुरी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दिनांक २९ जून २०२५ रोजी सायंकाळी १ वाजता फिर्यादीच्या राहत्या घरातून फिर्यादीची अल्पवयीन मुलगी लग्नाचे आमिष दाखवून … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदाराने नोंदवला निषेध, आंदोेलनाचा दिला इशारा

अहिल्यानगर- शासकीय कामाचे पेमेंट न मिळाल्याने सांगली येथील नवोदित युवा कंत्राटदार हर्षल पाटील यांनी नुकतीच आत्महत्या केली. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहिल्यानगर शाखेच्यावतीने या घटनेचा तीव्र निषेध केला. नगर शाखेचे अध्यक्ष संजय गुंदेचा व माजी अध्यक्ष महेश गुंदेचा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता भारत बाविस्कर यांना आंदोलनाच्या इशाऱ्याचे निवेदन दिले. जिल्हातील कंत्राटदारांचे शासनाकडे १२३१ … Read more

सुरत – चेन्नई महामार्ग : नाशिक ते सोलापूर पहिल्या टप्प्याचे काम ‘या’ तारखेपासून सुरू होणार, भारतमाला बंद आता NHI करणार काम

Surat Chennai Expressway

Surat Chennai Expressway : केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुरत – चेन्नई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू होणार आहे. यामुळे या महामार्ग प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. खरंतर भारतमाला परियोजना केंद्रातील सरकारकडून बंद करण्यात आली आणि यामुळे सुरत – चेन्नई महामार्गाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित … Read more

रस्त्यावर दिसणारे पांढऱ्या-हिरव्या-पिवळ्या रंगाचे मैलाचे दगड नेमकं काय सांगतात?, जाणून घ्या याचा अर्थ!

रस्त्यावरून लांबचा प्रवास करताना तुम्हीही कधी न कधी त्या रंगीत मैलाच्या दगडांकडे पाहिलं असेल, पण त्या रंगांचा अर्थ काय असतो हे खरंच माहित आहे का? पिवळा, हिरवा, नारिंगी, पांढरा… या दगडांमागे नुसता रंग नाही, तर एक संपूर्ण रचना आहे जी भारताच्या रस्त्यांवर चालणाऱ्या लाखो वाहनचालकांना दिशा दाखवत असते. पिवळा रंग मुळात हे दगड केवळ अंतर … Read more

अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजारात २४२० क्विंटल भाजीपाल्याची आवक, टोमॅटोच्या भावात वाढ, जाणून घ्या आजचे दर?

अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी विविध भाजीपाल्याची २४२० क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोच्या भावाची तेजी कायम आहे. टोमॅटोची २२२ क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठ दिवसांपासून टोमॅटोच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून आले. बटाट्याची ६०४ क्विंटलवर आवक झाली होती. बटाट्याला प्रतिक्विंटल १००० ते … Read more

……तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार ! नोकरी धोक्यात येण्याची शक्यता

Government Employee News

Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारने सोमवारी एक परिपत्रक काढून नवीन आदेश जारी केला आहे. या नव्या आदेशानुसार राज्य शासकीय सेवेतील काही सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. खरंतर राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान या मार्गदर्शक सूचनांचे … Read more