मुंबई – पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी !

Mumbai Railway

Mumbai Railway : मुंबई – पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून मोठी गुड न्यूज समोर आली आहे. खरे तर रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्रात 11 वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती … Read more

कियारा अडवाणीच्या मावशीवर फिदा होता सलमान खान?, वर्षांनंतर उघड झाली भाईजानची पहिली लव्ह स्टोरी

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान हा जसा त्याच्या स्टारडमसाठी ओळखला जातो, तसाच तो त्याच्या प्रेमप्रकरणांसाठीही कायमच चर्चेत राहतो. ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ यांच्यासोबतचे त्याचे संबंध तर सगळ्यांनाच माहिती आहेत, पण ‘भाईजान’च्या पहिल्या प्रेमाविषयी फार थोडे लोक जाणतात आणि ही गोष्ट जितकी गुपित होती, तितकीच ती इमोशनलही आहे. सलमान खानचे पहिले प्रेम सलमान खान वयाच्या 19 व्या … Read more

कलावाशी संबंधित 5 नियम कोणत्याही पूजेनंतर लक्षात ठेवा, नाहीतर दुष्परिणाम भोगावे लागतील!

आपल्या परंपरांमध्ये जेव्हा कोणतीही पूजा, संस्कार किंवा धार्मिक विधी पार पाडले जातात, तेव्हा त्या प्रसंगी कलावा किंवा रक्षासूत्र हे खास महत्त्व राखते. मनगटावर बांधले जाणारे हे दोर केवळ एक धार्मिक वस्तू नसून, आस्था, श्रद्धा आणि आत्मिक संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. पण अनेकांना यासंबंधीचे नियम माहिती नसतात. विशेषतः, कलावा कधी काढावा आणि त्याचं योग्य प्रकारे विसर्जन … Read more

समुद्रातले राक्षस! ‘हे’ आहेत पृथ्वीवरील 5 सर्वात भयानक जलचर प्राणी, एकाच चाव्यात महाकाय जहाजही फोडतात

समुद्राचं विशाल आणि अनोळखी जग हे केवळ सौंदर्यानं भरलेलं नसतं, तर तितकंच भयावह आणि थरारकही असतं. जमिनीवर जसं आपलं जग आहे, तसंच खोल समुद्राच्या गर्भातही एक वेगळं, अज्ञात आणि प्रचंड जीवसृष्टीचं साम्राज्य आहे. इथं काही जीव असे आहेत जे फक्त त्यांच्या सौंदर्यासाठी नाही तर त्यांच्या भयंकर ताकदीसाठीही ओळखले जातात. हे जीव इतके धोकादायक असतात की … Read more

कॅमेरा नाही, मायक्रोफोन नाही…तरीही तुमच्यावर लक्ष ठेवणारं तंत्रज्ञान आलंय! जगभरात Who-Fi ने उडवली खळबळ

तुम्ही घरात शांतपणे फिरत आहात, कपडे बदलत आहात, एखाद्या खाजगी क्षणात हरवलेले असता… आणि कुणीतरी तुमचं प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक पाहतंय. तेही कॅमेरा, मायक्रोफोन किंवा कोणताही पारंपरिक साधनाशिवाय. हे ऐकून अंगावर शहारा आला ना? पण हे आता शक्य झालं आहे Who-Fi नावाच्या नव्या वायफाय तंत्रज्ञानामुळे. काय आहे Who-Fi तंत्रज्ञान? वायफाय म्हणजे इंटरनेटसाठीचा सवयीचा सोबती, पण आता … Read more

ना न्यायालय, ना सैन्य, ना चलन…तरीही ‘हा’ देश ठरतो जगातला सर्वात श्रीमंत आणि सुरक्षित देश! कारण वाचून हैराण व्हाल

युरोपच्या सुंदर पर्वतरांगांमध्ये, एका छोट्याशा देशाने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे, त्याचं नाव आहे लिक्टेंस्टाइन. हा देश दिसायला जरी लहान असला, तरी त्याचं वैशिष्ट्य आणि जीवनशैली खूप मोठी आहे. ना स्वतःचं सैन्य, ना चलन, ना विमानतळ तरीही हा देश जगातील श्रीमंत आणि सुरक्षित देशांच्या यादीत अव्वल स्थान मिळवतो. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण लिक्टेंस्टाइनचं … Read more

भारतातील एकमेव ऐतिहासिक रेल्वे स्टेशन जिथे आजही एकही ट्रेन थांबत नाही, तुम्हाला माहितेय का यामागचं गूढ?

भारतात रेल्वेचा इतिहास जितका समृद्ध आहे, तितकाच तो विस्मयकारकही आहे. हजारो स्टेशनांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पण या अफाट रेल्वे जाळ्यात एक असेही स्टेशन आहे, ज्याच्या नावात जरी “स्टेशन” असले तरी तेथे एकही प्रवासी ट्रेन थांबत नाही. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण हे पूर्णपणे खरं आहे. आणि यामागील कहाणी भारताच्या इतिहासाशी आणि शेजारच्या … Read more

MK-84 पेक्षाही 3 पट घातक, ‘या’ देशाने बनवला जगातील सर्वात विध्वंसक नॉन-न्यूक्लियर बॉम्ब!

जर जगातील सर्वांत विनाशकारी बॉम्बांचा उल्लेख झाला, तर आपल्याला लगेच अमेरिकेचा MK-84 आठवतो. पण आता तुर्कीने असा एक पारंपरिक बॉम्ब तयार केला आहे जो MK-84 पेक्षाही अधिक शक्तिशाली आहे. ‘GAZAP’ नावाचा हा बॉम्ब नुकताच तुर्कीने जगासमोर सादर केला असून, सध्या तो संपूर्ण जागतिक संरक्षण तज्ज्ञांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘GAZAP बॉम्ब’ची वैशिष्ट्ये इस्तंबूलमध्ये सुरू असलेल्या … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षांपर्यंत वाढवले जाणार ! फडणवीस सरकार मधील मंत्र्यांची मोठी घोषणा

Government Employee Retirement Age

Government Employee Retirement Age : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आणि देशभरातील इतर 25 राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 60 वर्ष करण्यात यावे अशी मागणी उपस्थित करण्यात येत आहे. यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा देखील केला जातोय. गेल्या शिंदे सरकारच्या काळात यासाठी सर्वाधिक पाठपुरावा झाला. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री आणि … Read more

तुमच्या राशीनुसार रोज करा ‘इष्ट देवता’ची पूजा; सुख, समृद्धी आणि धनसंपत्ती तुमच्या पावलाशी येईल!

आपलं नशिब नेहमीच आपली साथ देत नाही, पण जर योग्य देवतेची भक्ती केली, तर ते नशिबही तुमच्या बाजूने झुकू शकतं, हे आपल्या पूर्वजांचं आणि शास्त्राचंही मत आहे. आपल्या राशीप्रमाणे एक विशिष्ट इष्ट देव असतो, ज्याच्या नित्य पूजा-अर्चनेमुळे आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदू शकते. चला तर मग, तुमच्या राशीनुसार तुमचे इष्ट देव कोण आहेत हे … Read more

9 तासांचा प्रवास फक्त 4 तासात ! महाराष्ट्रात तयार होणार नवीन एक्सप्रेस वे, कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार नवा महामार्ग ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : सध्या स्थितीला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक ते पश्चिम महाराष्ट्रातील अक्कलकोट यादरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना जवळपास नऊ तासांचा वेळ लागतोय. मात्र लवकरच हा प्रवासाचा कालावधी चार तासापर्यंत कमी होणार आहे. कारण राज्याला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे आपल्या महाराष्ट्रातून जाणार असून या प्रकल्पामुळे नाशिक ते अक्कलकोट … Read more

Samudrik Shastra : चालायची ‘ही’ सवय देते गरिबीला आमंत्रण?, राहू-शनीच्या प्रकोपामुळे आयुष्य कधीच सुधारत नाही!

आपल्या चालण्याची पद्धत ही केवळ बाह्य वागणूक नाही, तर ती आपल्या जीवनातील उर्जेचे प्रतिबिंब असते. पण काही सवयी अशा असतात की त्या केवळ वाईट दिसतातच नाहीत, तर त्यांच्या मागे लपलेला ज्योतिषशास्त्रीय आणि सामुद्रिक शास्त्रातील अर्थ देखील गंभीर असतो. ‘पाय ओढून चालणे’ ही त्यापैकीच एक सवय आहे, जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते, पण खरे पाहता ती … Read more

राहू ग्रहाच्या प्रभावाखाली जन्मलेल्या ‘या’ मुलांना लग्नासाठी करावा लागतो संघर्ष, स्वप्नातील जोडीदार भेटतो…पण खूपच उशिराने!

अनेकांना वाटतं की प्रेमात सगळं सहज घडावं, पण काही जणांच्या वाट्याला सतत विलंब, गोंधळ आणि अपयश येतं. विशेषतः त्यांचा जन्म विशिष्ट संख्येखाली झाला असेल तर. अंकशास्त्रात अशी एक रहस्यमय संख्या आहे अंक 4, जी त्यांच्या वैयक्तिक जीवनात, विशेषतः लग्नाच्या बाबतीत, अनेक आव्हानं घेऊन येते. ज्यांचा जन्म 4,13,22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांच्या जीवनात नात्यांबाबत … Read more

संघर्षाचा काळ संपणार ! 1 ऑगस्ट 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अद्भुत यश, मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार

Zodiac Sign

Zodiac Sign : ऑगस्ट महिना काही राशीच्या लोकांसाठी खास ठरेल. एक ऑगस्टपासूनच राशीचक्रातील तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांचा भाग्य चमकणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला विशेष मान देण्यात आला आहे. भौतिक सुख-समृद्धीचा कारक म्हणून शुक्र ग्रहाकडे पाहिले जाते. यामुळे कुंडली शुक्र ग्रह मजबूत असेल तर लोकांना भौतिक सुखाची प्राप्ती होत असते. दरम्यान शुक्र ग्रहाचे वेळोवेळी राशी … Read more

सोन्याचे रेट पुन्हा घसरलेत ! 28 जुलै रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ? मुंबई, पुणे, नागपूरचे रेट पहा…

Gold Rate Today

Gold Rate Today : सोने खरेदीच्या तयारीत असणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये सोन्याचे रेट मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. आज 28 जुलै रोजी देखील सोन्याचे रेट दबावात आहे. खरंतर या मौल्यवान धातूची किंमत पाच दिवसांपूर्वी अर्थातच 23 जुलै रोजी एक लाख 2330 रुपये प्रति दहा ग्रॅम … Read more

पाणलोटात पावसाचे तांडव सुरूच ; भंडारदरा धरण ८९ टक्के भरले: भात पिकाची झाली वाताहात

अहिल्यानगर : अहिल्यानगरची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा पाणलोटात पावसाचे तांडव सुरुच असून भंडारदरा धरणामधून पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्यात आल्याची माहिती धरण शाखेकडून दिली.६ मे पासून भंडारदरा पाणलोटात सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नसून शनिवारी व रविवारी भंडारदऱ्याला पावसाने झोडपून काढले. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा हा ९८०० दलघफूट झाला असून भंडारदरा धरण ८८.७८ % भरले आहे. … Read more

जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार जगवा ; अन्यथा पिझ्झाप्रमाणे भाकरीही ऑनलाईन ऑर्डर करावी लागेल ?

अहिल्यानगर : शेतकरी म्हणजे कष्टाने माळरानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार! मात्र, त्याची व्यथा व त्याचे कष्ट शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याशिवाय समजत नाहीत. प्रॉपर्टी नव्हे तर जीव गहाण ठेवून केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती ! कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असो वा ओल्याचिंब धारा. अशावेळीदेखील आपला हा सर्जा राजा शेतात राबत … Read more

‘ही’ आहेत विद्यार्थ्यांसाठी जगातील बेस्ट टॉप 5 शहरे ! बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग जाहीर; शिक्षणाचे माहेरघर पुणे, मुंबई कितव्या स्थानी ?

Top City For Students

Top City For Students : भारतात पुणे मुंबई दिल्ली बेंगलोर अशी शहरे शिक्षणासाठी विशेष ओळखली जातात.  पुण्याला तर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी एकवटतात. देशाबाहेरील विद्यार्थी देखील या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. पण तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी जगातील बेस्ट टॉप 5 शहरे कोणती? याची माहिती आहे का ? नाही. … Read more