सावधान! घरातील ‘या’ जागा सापांचे गुप्त अड्डे असतात, पावसाळ्यात सर्वाधिक धोका; त्वरित करा उपाय

पावसाळा आला की हवेत गारवा पसरतो. निसर्गाचे सौंदर्य या काळात खुलून येते. मात्र, याच दिवसात एक समस्या सगळीकडे दिसून येते. ती म्हणजे, सापांचा त्रास.कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी काही वेळा साप घरी घुसतात आणि मग घरात एकच खळबळ माजते. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत ही समस्या अनेकांच्या घरी उगाचच डोकं वर काढते. कारण सापांना ओलसर, थंड आणि … Read more

प्रतीक्षा संपली ! अखेर Tesla ची इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च झाली; 15 मिनिटात चार्ज, 622 किलोमीटरची रेंज, किंमत किती ?

Tesla Car News

Tesla Car News : गेल्या अनेक दिवसांपासून भारतात टेस्ला कंपनीच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. खरंतर ही अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी भारतात भव्य शोरूम चे उद्घाटन करणार होती. दरम्यान आता कंपनीकडून भारतातील पहिले भव्य शोरूम आज अखेरकार खुले करण्यात आले आहे. कंपनीचे भारतातील पहिले शोरूम देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत ओपन झाले … Read more

दिल्ली ते मुंबई अवघ्या 1 तासांत?, जपान-चीननंतर भारतातही येणार मॅग्लेव्ह ट्रेन? ताशी वेग ऐकून थक्क व्हाल!

मॅग्लेव्ह, म्हणजेच मॅग्नेटिक लेव्हिटेशन, हे एक असं तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये ट्रेन रुळांवरून न धावता थोड्या उंचीवर हवेत तरंगते. हे शक्य होतं प्रचंड शक्तिशाली चुंबकीय फील्डमुळे, जे ट्रेनला रुळांपासून काही इंच वर उचलतात. जेव्हा चाके आणि ट्रॅक यांच्यातला थेट संपर्कच राहात नाही, तेव्हा घर्षणही राहत नाही आणि त्याच क्षणी वेगाचं एक नवं युग सुरू होतं. या … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी भेट ! महागाई भत्ता (DA) इतका वाढणार, कधी निघणार GR? वाचा…

7th Pay Commission

7th Pay Commission : सातव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत मात्र हा नवीन आठवावेतन आयोग लागू होण्याआधीच देशभरातील एक कोटी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना केंद्रातील मोदी सरकारकडून आणखी एक मोठी … Read more

महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! नवीन वेळापत्रक जाहीर, पहा…

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय नाशिक यांच्यामार्फत एक महत्त्वाचे परिपत्रक नुकतेच निर्गमित करण्यात आले असून या परिपत्रकात राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मध्ये किती दिवस सुट्ट्या राहणार ? याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. … Read more

रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा रेशन कार्डच रद्द केलं जाईल

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशभरात कोट्यवधी कुटुंबांना स्वस्त दरात धान्य दिले जाते. मात्र आता रेशनकार्डाच्या पात्रतेबाबत सरकार अधिक जागरूक झालं आहे. अनेक फसव्या लाभार्थ्यांनी एकाहून अधिक कार्डे काढल्याचे समोर आल्याने केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत.नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणताही लाभार्थी जर वेळेवर कागदपत्रे आणि ओळख पडताळणी करत नसेल, तर त्याचे नाव थेट … Read more

जगावर राज्य करणाऱ्या 5 महासत्ता कोणत्या?, भारत कितव्या नंबरवर? पहा शक्तिशाली देशांची यादी!

जगात कोणताही देश ‘महासत्ता’ का ठरतो, हे केवळ त्याच्या हाती असलेल्या शस्त्रास्त्रांवर किंवा सैन्यशक्तीवर अवलंबून नसते. खरंतर एखाद्या देशाची खरी ताकद ही त्याच्या आर्थिक स्थैर्याने, तांत्रिक प्रगतीने, सामाजिक रचनेने आणि जागतिक राजकारणातील प्रभावाने ठरते. या सर्व गोष्टी मिळूनच एखादा देश “सुपर पॉवर” म्हणजेच जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीत स्थान मिळवतो. आज आपण अशाच पाच देशांबद्दल … Read more

हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल ! पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या घराचा मालक कोण ? न्यायालयाने स्पष्टच सांगितलं

Property Rights

Property Rights : अलीकडे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून सरकारकडून महिलाच्या नावाने मालमत्ता खरेदी झाल्यास टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. महिलांच्या नावाने घर खरेदी वाढावी तसेच फ्लॅट, जमीन, प्लॉट अशा मालमत्तेची खरेदी वाढावी अनुषंगाने सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी सूट देण्यात आली आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी देखील सरकारने हे पाऊल उचललेले आहे. हेच कारण … Read more

जगातलं सर्वात स्वस्त पर्यटन स्थळ! फक्त ₹1300 रोज खर्च करून परदेश फिरा, ‘हा’ देश बनतोय फेव्हरेट डेस्टीनेशन

परदेश प्रवास करायचा म्हणजे हजारो रुपये उडवणं, हेच आपण नेहमी मानत आलो आहोत. पण, जगात एक असं ठिकाण आहे जिथे तुम्ही दिवसभर फिरू शकता, छान जेवू शकता आणि तरी तुमचं रोजचं बजेट 1,200 रुपयेच असेल… विश्वास बसणार नाही ना? पण हे खरं आहे. लाओस आग्नेय आशियात लपलेला एक स्वर्ग, जो परवडण्याच्या बाबतीत जगातल्या सर्व पर्यटन … Read more

भारतीय नागरिकत्वाचा ठोस पुरावा म्हणजे ‘आधार कार्ड’ नव्हे, ‘ही’ 3 कागदपत्रे देतात खरी ओळख! तुमच्याकडे आहेत का?

भारतीय नागरिकत्व म्हणजे केवळ देशात जन्म घेणे नव्हे, तर त्या राष्ट्राशी असलेली एक सखोल ओळख आणि जबाबदारीची बांधिलकी. परंतु आज जेव्हा आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर ओळखपत्रांची इतकी चलती आहे, तेव्हा सामान्य माणसाच्या मनात साहजिकच प्रश्न निर्माण होतो “मग खरंच, माझ्याकडे नागरिकत्व सिद्ध करणारं कोणतं कागदपत्र आहे?” बिहारमध्ये मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेमुळे आणि त्यावर … Read more

जगातील एकमेव शिवमंदिर जे केवळ एकाच दगडातून साकारले गेले, UNESCO नेही जागतिक वारसा जाहीर केला!

जगात अशी अनेक शिवमंदिरे आहेत जिथे भक्तगण दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी करतात, परंतु एक मंदिर असंही आहे जे फक्त त्याच्या रचनेमुळेच नव्हे, तर त्यामागच्या कल्पनाशक्ती, तपश्चर्या आणि अपूर्व शिल्पकलेमुळे जगातलं एकमेव ठरलं आहे. महाराष्ट्रातील वेरूळ येथे वसलेलं कैलास मंदिर हे पाहणाऱ्याच्या डोळ्यांत थेट आश्चर्य आणि मनात भक्तिभाव निर्माण करतं. कारण हे मंदिर इतर कोणत्याही मंदिरासारखं … Read more

गोदावरीच्या उजव्या कालव्याला लवकरच पाणी सोडण्यात येणार, आमदार आशुतोष काळे यांची माहिती

कोपरगाव- गोदावरी कालव्यांना तातडीने ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून सोमवारपासून गोदावरी डाव्या कालव्याला ओव्हरफ्लोचे पाणी सोडले असून उजव्या कालव्याला देखील लवकरच पाणी सोडणार असल्याची माहिती आ. काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. पावसाळा सुरु होवून दीड महिन्याचा कालावधी पूर्ण … Read more

विकासकामात विखे कुटुंब कोणताही भेदभाव करत नाही, जनतेच्या हितासाठी जीवात जीव असेपर्यंत कार्य करत राहू- शालिनीताई विखे पाटील

राहता- मतदारसंघ वेगळा असला, तरी लोकहितासाठी विखे कुटुंब विकासकामात कोणताही भेदभाव करत नाही. गरजेनुसार आणि जनतेच्या हितासाठी सार्वजनिक कामांना नेहमीच प्राधान्य दिले आहे आणि जीवात जीव असेपर्यंत हे कार्य अविरत सुरूच राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहाता तालुक्यातील वाकडी येथे आयोजित एका कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या … Read more

15 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार ! पैसा, पद, प्रतिष्ठा सार काही मिळणार

Zodiac Sign

Zodiac Sign : जुलैचा पहिला पंधरवाडा संपला आहे आणि हा जुलै महिन्याचा दुसरा पंधरवाडा राशीचक्रातील काही राशीच्या लोकांसाठी विशेष लकी ठरणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. चंद्र ग्रहाचे देखील एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते. चंद्र हा ग्रह सर्वात जलद गतीने राशी परिवर्तन … Read more

राहुरीतील ग्रामीण रुग्णालयाची माजी आमदार प्राजक्त तनपुरेंनी घेतली झाडाझडती, रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारावर व्यक्त केला संताप

राहुरी- शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त असून, त्या अनुषंगाने माजी मंत्री प्राजक्त तनपूरे यांनी १४ जुलै रोजी अचानक रुग्णालयात भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि गंभीर सुविधांच्या अभावावर संताप व्यक्त केला. राहुरी ग्रामीण रुग्णालयातील परिस्थिती अत्यंत दयनीय असून, रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळत नाहीत. … Read more

पाण्याच्या बाटलीसह सिनेमा हॉलमध्ये आणखी काय-काय नेता येते?, जाणून घ्या नवे नियम!

चित्रपटगृहात चित्रपट बघण्याचा अनुभव जितका उत्साही असतो, तितकाच कधी कधी नियमांमुळे गोंधळाचाही असतो. विशेषतः पाण्याची बाटली किंवा काही घरून आणलेले खाण्याचे पदार्थ सिनेमा हॉलमध्ये नेण्याची परवानगी आहे की नाही, याबद्दल लोकांमध्ये बऱ्याच गैरसमजुती आहेत. त्यामुळेच आज आपण या सगळ्या बाबतीत थोडक्यात आणि स्पष्टपणे जाणून घेऊया. सर्वप्रथम, एक गोष्ट लक्षात घ्या सिनेमा हॉल ही खाजगी मालमत्ता … Read more

राज्यातील साखर कामगारांना १० टक्के वेतनवाढ मिळणार, खासदार शरद पवारांनी घेतला बैठकीत निर्णय

सोनई- राज्यातील साखर उद्योग व जोड धंद्यातील कामगारांना दहा टक्के वेतनवाढ व १६ महिन्याचा फरक देण्याचा निर्णय माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी काल सोमवारी (दि. १४) मुंबई येथे झालेल्या बैठकीत जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष डी. एम. निमसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथील बैठकीला महाराष्ट्र … Read more

अहिल्यानगर ते पुणे प्रवास होणार वेगवान ! ‘या’ रेल्वे मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, कसा असणार रूट?

Vande Bharat Railway

Vande Bharat Railway : अहिल्यानगर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच या दोन्ही शहरादरम्यानचा रेल्वे प्रवास वेगवान होणार आहे, कारण की कमाल 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आता लवकरच राज्यातील एका महत्त्वाच्या मार्गावर सुरू केली जाणार आहे. खरतर, सध्या राज्यात 11 वंदे भारत ट्रेन … Read more