साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिर्डीमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रात्रीच्या विमानांची उतरण्याची सुविधा झाली सुरू

शिर्डी: श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने रात्रीच्या विमान उतरण्याची सुविधा सुरू झाली. रात्री साडेनऊच्या सुमारास हैदराबादहून आलेल्या विमानाने शिर्डीत पहिलं नाईट लँडिंग केलं. गेल्या अनेक वर्षांपासून साईभक्त या सुविधेची वाट पाहत होते, आणि आता त्यांची ही प्रतीक्षा संपली. हे विमान सव्वा दहाच्या आसपास पुन्हा उड्डाण करून परतलं. रात्री ९:३० वाजता इंडिगो कंपनीचं विमान … Read more

राहूरीत ज्यांनी दगडफेक करून शहर बंद पाडवले त्यांनीच महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना केली असल्याचा विविध संघटनेचा संशय

राहुरी : ज्यांनी दगडफेक केली आणि शहर बंद पाडले, त्यांनीच महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केली असावी, असा संशय आम्हाला आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव यांनी केला. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी (दि. २६) राहुरी शहरात एका महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना समोर आली होती. … Read more

यंदा राज्यात समाधानकारक पाऊस पडणार, बाराशे वर्षांपासून चालत आलेल्या बाल भैरवनाथ मंदिराचा कौल

चांदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावात असलेल्या बाल भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी मंदिराने यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल आणि अन्नधान्य मुबलक पिकेल, तसेच वर्षभरात अनेकांच्या मनोकामना पूर्ण होतील, असा कौल दिला आहे. या मंदिरात गेल्या बाराशे वर्षांपासून गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण, आर्थिक स्थिती आणि रोगराई यांसारख्या गोष्टींचे भाकीत वर्तवण्याची परंपरा आहे. ही … Read more

विरोधकांच्या काळात तोट्यात असलेल्या संस्था आज आम्ही नफ्यात आणल्या : आमदार राजळे

अहिल्यानगर : पाथर्डी मार्केट कमिटीमध्ये मागील वर्षी सत्ता बदल झाल्यानंतर विरोधकांनी तोट्यात नेऊन घातलेली संस्था पारदर्शक कारभारातून सत्ताधारी गटाने नफ्यात आणली. संस्थेचा वापर केवळ सत्तेसाठी करायचा नसतो तर शेतकऱ्यांची सर्वसामान्य जनतेला सेवा आणि सुविधा यातून मिळाली पाहिजे. बाजार समिती असो खरेदी, विक्री संघ सभासदांसह शेतकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून या संस्थांचा पारदर्शक कारभार केला जात … Read more

सभापती राम शिंदे यांचा एक फोन आणि शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आठ कोटी रूपये

राशीन : कर्जत तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले अनुदान बऱ्याच दिवसांपासून रखडले होते. राशीन (ता. कर्जत) येथील जगदंबा डेअरीने शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या फायली शासनाकडे पाठवल्या होत्या. पण ११ कोटी रुपयांची ही रक्कम मिळवण्यासाठी सतत पाठपुरावा करूनही पैसे हाती लागत नव्हते. अखेर विधान परिषदेचे सभापती आमदार प्रा. राम शिंदे यांनी फक्त एक फोन केला आणि … Read more

चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचे कारनामे : तब्बल १२ ठिकाणी चोरी १५ तोळे सोने हस्तगत

crime news

अहिल्यानगर : मागील काही महिन्यापासुन शिर्डी, संगमनेर, अहिल्यानगर व श्रीरामपूर येथे वेगवेगळया ठिकाणी महिलांचे गळयातील सोन्याचे दागीने चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या टोळीकडून ११ लाख ८४ हजारांचे १५ तोळे सोने ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शिर्डी येथे दि.२० मार्च रोजी श्रीमती कुमारीदुर्गा रामप्रभु (रा.कपीलेश्वर नगर, निलंग्रे, चेन्नई, … Read more

शेतकऱ्यांची काळजी वाढवणारी बातमी; रब्बी पिकांना धोका अन्न धान्य साठवून ठेवा: गारपीट, भुकंप होण्याची शक्यता ?

अहिल्यानगर : यावर्षी मान्सून वेळेवर सुरु होईल, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान साधारण राहील. यावर्षी सहा भाग पाऊस नद्या व पर्वत असलेल्या भागात होईल तर उर्वरित चार भाग पाऊस भुभागावर पडेल, त्यामुळे अन्न धान्य साठवून ठेवा, असे भाकित कर्जत येथील श्री गोदड महाराज यांच्या संवत्सरीत वर्तविण्यात आले आहे. कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज … Read more

जगभरातील तब्बल ८५ पेक्षा जास्त देश चाखतात भारतातील ताज्या फळांची चव ;फळे निर्यातीत ‘हा’जिल्हा आहे आघाडीवर

अहिल्यानगर : भारतातील हवामान व नैसर्गिक अनुकुलतेमुळे भारतीय फळे व भाज्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारताच्या फळांना असलेल्या अविट गोडीमुळेच आज जगभरातील तब्बल ८५ देश भारतातील ताज्या फळांची चव चाखत आहेत. यात महाराष्ट्रातील डाळिंबाचा देखील मोठा वाटा आहे. देशातल्या फळ निर्यातीमध्ये गेल्या ५ वर्षांत प्रचंड वाढ झाल्यानंतर, सरकार नवीन बाजारपेठा शोधत आहे. संयुक्त अरब … Read more

वृक्ष तोडीमुळे उत्पादनात घट मात्र यंदा गावरान आंब्याची गोडी चाखायला मिळणार

अहिल्यानगर : जिल्ह्यातील विविध भागात यंदा गावरान आंब्याला चांगला मोहोर आलेला आहे. परिणामी ठिकठिकाणी आता झाडांना कैऱ्या लागल्या आहेत. यंदा आंब्याचे उत्पादन चांगले मिळण्याची शक्यता असल्याने आंबा उत्पादकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. चोखंदळ खवय्यांनाही यंदा गावरान आंब्याचा गोडवा चाखण्यास मिळणार आहे. ग्रामीण भागात अनेक शेतशिवारात आंब्याची मोठमोठी झाडे दिमाखात उभी आहेत. या झाडांना चांगल्या प्रमाणावर … Read more

‘श्रध्दा अन सबुरी’चा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत राजस्थानच्या माजी मंत्र्यालाच गंडवले ?

अहिल्यानगर : ‘श्रध्दा अन सबुरी’चा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत अनेकदा भाविकांची फसवणूक करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता ‘साईबाबा संस्थानचे सभासदत्व देतो,’ असे सांगून राजस्थान सरकारमधील माजी मंत्र्यालाच गंडवल्याचा प्रकार उघड झाला आहे जोगिंदरसिंग गिरवरसिंग अवाना (वय ५४, सध्या रा. नोएडा, जिल्हा गौतमबुद्ध नगर, दिल्ली) असे या माजी मंत्र्याचे नाव आहे . या प्रकरणी … Read more

सुजय विखेंची मोठी घोषणा ! दोन वर्षांतच शिर्डीचं नवं विमानतळ तयार होणार, नाशिक कुंभमेळ्यासाठी सरकारच मेगाप्लॅनिंग

शिर्डीतील श्री साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर बहुप्रतिक्षित ‘नाईट लँडिंग’ सेवेला अखेर प्रारंभ झाला आहे. महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पहिल्या विमानाचे रात्रीच्या वेळी यशस्वीपणे लँडिंग करण्यात आले. या ऐतिहासिक घटनेमुळे शिर्डी आणि आसपासच्या भागातील विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डी विमानतळावर रात्रीची विमानसेवा सुरू व्हावी, अशी … Read more

अहिल्यानगर पुणे विनावाहक बस सेवेचा शुभारंभ ! पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील राजकारणी एकाच बसमध्ये…

Ahilyanagar Pune Bus News : ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस.टी.महामंडळाने प्रवाशांना खासगी वाहतुकीपेक्षा अधिक दर्जेदार सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्ह्यातील विविध आगारासाठी प्राप्त झालेल्या नवीन ४५ एसटी बसेसचे लोकार्पण व अहिल्यानगर-पुणे विनावाहक बस सेवेचा शुभारंभ जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील … Read more

अहिल्यानगर शहरातील ह्या दोन रस्त्यांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नामकरण संपन्न

अहिल्यानगर दमहानगरपालिका हद्दीतील डॉ.ना. ज. पाऊलबुद्धे शाळा ते मुळे एस.टी.डी पर्यंत मुख्य रस्त्याचे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे मार्ग व निर्मलनगर परिसरातील भगवानबाबा अपार्टमेंट ते रोहन रेसिन्डेन्सी या अंतर्गत रस्त्याचे स्व. रुख्मीणीबाई काळे आज्जी मार्ग नामकरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार शिवाजी कर्डीले, आमदार संग्राम जगताप, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आदी … Read more

Ahilyanagar News : हातात तलवार अन चोऱ्या.. अहिल्यानगरमधील ‘या’ गावात चोरट्यांचा नंगानाच

Ahilyanagar News : नेवासाखुर्द येथे एका घराच्या कंपाउंडमधून मोटारसायकल चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच याच ठिकाणी जवळील एका दुकानातही चोरी झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान या प्रकरणी सीसीटीव्ही तपासणी केली असता चोरटे यात कैद झाले आहेत. धक्कादायक म्हणजे चोरट्यांच्या हातात तलवार दिसून येत आहेत. अधिक माहिती अशी : नेवासाखुर्द येथील पावन गणपती मंदिरासमोर … Read more

ADA Bharti 2025: एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी अंतर्गत 137 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

ADA BHARTI 2025

ADA Bharti 2025: एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी अंतर्गत प्रोजेक्ट सायंटिस्ट पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 137 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर … Read more

मुंबई-आग्रा महामार्गावरील ‘हा’ 60 किमीचा भाग सिमेंट काँक्रीटचा होणार

Mumbai Agra Highway

Mumbai Agra Highway : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग हा भारतातील एक महत्त्वाचा नॅशनल हायवे प्रकल्प असून याच महत्वकांक्षी महामार्ग प्रकल्पाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. खरेतर, अलीकडील काही वर्षांमध्ये मुंबई आग्रा हायवेने प्रवास करणे फारच आव्हानात्मक बनले आहे. अनेक ठिकाणी या महामार्गाची दुरावस्था झाली आहे. पिंपळगावच्या पुढे तर या महामार्गाची फारच दुरावस्था झाली होती … Read more

पंजाब नॅशनल बँकेची 506 दिवसांची एफडी योजना गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! 4 लाख रुपये गुंतवले तर ‘इतके’ रिटर्न मिळणार

Punjab National Bank News

Punjab National Bank News : पंजाब नॅशनल बँक ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक असून ही बँक आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देत आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना 506 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक परतावा दिला जात असून आज आपण याच एफडी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामुळे जर तुम्ही ही एका … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ 3 जिल्ह्यांमधून प्रस्तावित 154 किलोमीटर लांबीचा Railway मार्ग रद्द, कसा होता रूट?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : महाराष्ट्रात तसेच देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने तसेच रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात विस्तारलेले असल्याने रेल्वेने प्रवास करण्यास नेहमीच पसंत दाखवली जाते. देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे असले तरी देखील रेल्वे सहजतेने उपलब्ध असल्याने रेल्वेचा प्रवास हा फारच सोयीचा ठरतो. मात्र आजही असे … Read more