सोन्याच्या किमतीत आज पुन्हा मोठा बदल ! 29 मार्च 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे राहिलेत? महाराष्ट्रात कशी आहे स्थिती?

Gold Price Today

Gold Price Today : आज सोन्याच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ पाहायला मिळाली आहे. चार दिवसांपूर्वी अर्थातच 26 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत आठ हजार 940 रुपये प्रति ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली होती. यानंतर 27 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 8984 रुपये प्रति ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली. दरम्यान, काल … Read more

‘हे’ आहे भारतातील पहिल आणि एकमेव खाजगी रेल्वे स्थानक ! कुठे आहे हे Railway Station ? वाचा…

India's Private Railway Station

India’s Private Railway Station : भारतात रेल्वेचे नेटवर्क हे सर्वाधिक मोठे नेटवर्क आहे. देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रेल्वे उपलब्ध आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाकडून सातत्याने नवनवीन निर्णय घेतले जात आहेत. वंदे भारत ट्रेन सारख्या हायस्पीड ट्रेन सुरू केल्या जात आहेत. एवढेच काय तर भविष्यात … Read more

अहिल्यानगरकरांनो डोळ्याची तपासणी वेळेतच करा नाहीतर येऊ शकतं अंधत्व, जिल्हा रुग्णालयात तीन महिन्यांत ३६०९ जणांनी केली डोळ्यांची तपासणी

अहिल्यानगर- जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून डोळ्यांच्या तपासणीला चांगला प्रतिसाद मिळतोय. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात तब्बल तीन हजारांहून अधिक लोकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. यातून अनेकांना मोतीबिंदूसारख्या आजाराचं निदान झालं आहे. डोळ्यांच्या समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आणि त्यावर वेळीच उपचार व्हावेत यासाठी रुग्णालयाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. या तपासणीमुळे डोळ्यांचे आजार लवकर … Read more

अहिल्यानगरमध्ये उद्या या मंदिरामध्ये भाविकांसाठी राहणार दीड हजार किलो आंब्यांचा रसाचा महाप्रसाद

अहिल्यानगर- आगडगाव काळभैरवनाथ देवस्थानात येत्या रविवारी (ता. ३०) एक खास मेजवानी भाविकांना अनुभवायला मिळणार आहे. या दिवशी होणाऱ्या अन्नदानात दीड हजार किलो आंब्यांचा रस भाविकांना मिळणार आहे. या उपक्रमासाठी आधीच आंब्यांची खरेदी झाली असून, भाविकांच्या इच्छेनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी महाप्रसादात आमरसाची मेजवानी दिली जाते. पण यंदा … Read more

राहुरीमध्ये ३२ वर्षीय महिलेला बिबट्याने नेले ओढून?, वनविभागाकडून या घटनेचा तपास सुरू

राहुरी- तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक ३२ वर्षांची महिला अचानक बेपत्ता झाली आणि या गोष्टीने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. ही महिला बिबट्याने ओढून नेली असावी, अशी शंका ग्रामस्थांना आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी तिचा शोध घेत होते, पण ती कुठेच सापडली नाही. या घटनेमुळे परिसरात चिंता आणि … Read more

अहिल्यानगरच्या ‘या’ तालुक्यातील पाणी प्रश्न पेटला, तलाव आणि विहिरीवरील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोेडले

जामखेड- तालुक्यात यंदा उन्हाचा कडाका वाढलाय आणि त्यामुळे पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. खैरी मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील अकरा तलावांमधलं पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवलं आहे. त्यामुळे शेतीसाठी तलावातून पाणी घ्यायला बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नाही, तर … Read more

शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेच्या वेळापत्रकात बदल, नवीन वेळापत्रक पहा…

Maharashtra News

Maharashtra News : प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी तसेच शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मार्च महिना समाप्तीकडे आला आहे अन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता देखील वाढू लागली आहे. एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्राथमिक शाळेतील आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात … Read more

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील ‘हे’देवस्थान देणार भाविकांना प्रसाद म्हणून ‘आमरसाची मेजवानी’

अहिल्यानगर: जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नगर तालुक्यातील आगडगाव येथील कालभैरवनाथ देवस्थान कडून दर रविवारी भाविकांना आमटी भाकरीचा प्रसाद देण्यात येतो. या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येत असतात. मात्र येत्या रविवारी केल्या जाणाऱ्या अन्नदानात चक्क आंब्याच्या रसाची मेजवाणी भाविकांना मिळणार आहे. यासाठी दीड हजार किलो आंब्यांची खरेदी करण्यात आली … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील पशुगणनेचं काम अंतिम टप्प्यात, ३१ माचपर्यंत येणार संपूर्ण आकडेवारी

अहिल्यानगर- जिल्ह्यात २१व्या पशुगणनेचं काम आता शेवटच्या टप्प्यात आलं आहे. १० मार्चपर्यंत फक्त ५१ टक्के झालेली ही गणना आता ८३ टक्क्यांवर पोहोचली आहे. या कामाला ३१ मार्च ही शेवटची मुदत आहे. गेल्या काही दिवसांत पशुगणनेचा वेग चांगलाच वाढला असून, जिल्ह्यातील पशुधनाची आकडेवारी लवकरच स्पष्ट होईल. पशुगणना ही दर पाच वर्षांनी घेतली जाते. याआधी २०१९ साली … Read more

वाईट काळ संपला ! आजपासून ‘या’ 3 राशींच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, नोकरीमध्ये प्रमोशन अन कार खरेदी करण्याचा योग

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. बुध आणि गुरु ग्रह देखील राशी परिवर्तन करतात. दरम्यान आज अर्थातच 29 मार्च रोजी मीन राशीत बुध आणि गुरू ग्रहांची युती होणार आहे. याचाच परिणाम म्हणून राशीचक्रातील काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहेत. ग्रहांच्या या … Read more

आरटीई प्रवेश प्रकियेसाठी विद्यार्थ्यांना १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ, प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची लागणार लाॅटरी

अहिल्यानगर- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया आता प्रतीक्षा यादीच्या टप्प्यावर आली आहे. पहिल्या सोडतीनंतर आता ज्या मुलांची नावं प्रतीक्षा यादीत आहेत, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण या प्रक्रियेचा वेग खूपच मंदावला आहे. त्यामुळे शिल्लक जागांसाठी प्रतीक्षा यादीतील पालकांना आता १ एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर … Read more

शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहा, आमदार मोनिका राजळे यांचे प्रतिपादन

पाथर्डी- शेती हा आपल्या देशाचा कणा आहे, पण बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनीही आपल्या दृष्टिकोनात बदल करणं गरजेचं आहे. तिसगाव येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आमदार मोनिका राजळे यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देताना असं आवाहन केलं की, शेतीकडे फक्त पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता तिला एक उद्योग म्हणून स्वीकारावं. त्यांनी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची आणि जोडधंद्याच्या माध्यमातून … Read more

अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी पहाटे पाठलाग करून पकडला तब्बल ९ किलो गांजा

अहिल्यानगर : नगर-पुणे रोडवर रात्री गस्तीवर असताना पोलिसांनी एका संशयिताचा पाठलाग करून त्याच्याकडून ९ किलो गांजा जप्त केला. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं असून, त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला आहे. हा गांजा नेमका कुठून आला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांना शंका आहे की यामागे गांजा विक्रीचं … Read more

वाढती दहशत ;अहिल्यानगर तालुक्यातील या गावातील विद्यार्थ्यांसह पालकही वैतागलेत ‘त्यांच्या’ त्रासाला : पालकांसह ग्रामस्थांनी केली ‘ही’ मागणी

अहिल्यानगर : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात रोड रोमिओंनी धुमाकूळ घातला असून त्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. जेऊर परिसरातील विद्यालयांच्या परिसरात रोड रोमिओंचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असेल त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर परिसरात असणाऱ्या विद्यालयांभोवती रोडरोमिओंचा गराडा पडला आहे. विद्यालयांमध्ये सध्या परीक्षा सुरू असून रोडरोमिओंच्या वाढत्या … Read more

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अहिल्यानगर जिल्ह्याला पहिले सुवर्णपदक

अहिल्यानगर: ६६ वी महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये पहिले सुवर्णपदक अहिल्यानगर जिल्ह्याने पटकावले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जत येथे महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ५७ किलो वजनी गटामध्ये गादी विभागात अहिल्यानगर जिल्ह्याने पहिले सुवर्णपदक पटकावले. कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील सचिन मुरकुटे याने मुंबई शहरचा सचिन … Read more

तब्बल ७५ वर्षांनंतर आला आहे ‘हा’ खास योग : मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीस स्पर्श करण्यासाठी उसळणार गर्दी

अहिल्यानगर : यंदा शनिमावस्याची पर्वणी ७५ वर्षातून आल्याने व देवस्थान समितीने उटणे विधी कार्यक्रमासाठी वाढल्याने भाविकांची गर्दी वाढून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येईल असा विश्वास देवस्थान समितीने व्यक्त केला आहे. मायंबा येथील मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधी उत्सवासाठी राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप … Read more

अठरा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वणवा आटोक्यात ; मात्र दोन डोंगर जळुन खाक

अहिल्यानगर : राहुरी, नेवासा, अहिल्यानगर सीमेवर असलेल्या इमामपूर घाट परिसरात लागलेला वणवा विझविण्यात वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले आहे. वणव्यामध्ये वनसंपदेचे मोठे नुकसान झाले असून वन्य प्राण्यांचे हाल झाले. शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली आहे. राहुरी तालुक्यातील धुमा डोंगर, अहिल्यानगर तालुक्यातील कवडा डोंगर व नेवासा तालुक्यातील इमामपूर घाटातील मोठे … Read more

19 एप्रिल 2025 रोजी या मार्गांवर सुरू होणार वंदे भारत ! वाचा…

Vande Bharat Train

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली. ही ट्रेन सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. सध्या ही गाडी देशातील अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे. आपल्या राज्याला सुद्धा … Read more