ऐन उन्हाळ्यात भेंडा पाणी योजनेची वीज खंडित, सहा गावांना पाणीटंचाईचा फटका

mahavitaran

भेंडा-कुकाणासह सहा गावांना पाणी पुरवणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं ६६ लाख रुपयांचं वीज बिल थकलं आणि महावितरण कंपनीने मंगळवारी (दि. २५) योजनेचा वीजपुरवठा तोडला. यामुळे या सहा गावातल्या ३१ हजार लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. उन्हाळ्याच्या तोंडावर ही अडचण आल्याने लोकांमध्ये चिंता पसरली आहे. या योजनेतून भेंडा बुद्रक, कुकाणा, तरवडी, चिलेखनवाडी, अंतरवाली आणि भेंडा खुर्द … Read more

सोन्याच्या किंमतीत पुन्हा महत्वाचा बदल ! 26 मार्च 2025 रोजी चा 10 ग्रॅम सोन्याचा भाव चेक करा; महाराष्ट्रातील रेट कसे आहेत? पहा….

Gold Price Today Maharashtra

Gold Price Today Maharashtra : 21 मार्च 2025 पासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. 21 मार्चपासून म्हणजेच गेल्या पाच दिवसांमध्ये सोन्याच्या किमती 9022 रुपयांवरून 94 रुपयांनी कमी झाल्या आहेत. म्हणजेच दहा ग्रॅम मागे सोन्याच्या किमती जवळपास 940 रुपयांनी कमी झाल्या आहेत. 90000 च्या पुढे गेलेल्या किमती आता 90 हजाराच्या आत आल्याने सामान्य ग्राहकांना याचा … Read more

पतसंस्था टिकवण्यासाठी धोरणात्मक पावलं उचला, आमदार काशिनाथ दाते यांची विधानसभेत मागणी

महाराष्ट्रात पतसंस्था चळवळ चांगलीच रुजली आहे. ही सहकार चळवळ टिकवायची असेल तर राज्य सरकारने ठोस धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत, असं स्पष्ट मत आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत मांडलं. प्रत्येक पतसंस्थेला आपल्या ३० टक्के तरलता रक्कम जिल्हा सहकारी बँकेत ठेवणं बंधनकारक आहे. पण जर एखादी पतसंस्था अडचणीत आली, तर तिला जिल्हा बँकेने आधार द्यायला हवा. सध्या … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील रंगीत खरबुजांचा दुबईत स्वाद, तरुण शेतकऱ्यांनी दुष्काळावर मिळवला विजय

दुष्काळाचं सावट डोक्यावर असताना मांडवगण परिसरातील बांगर्डे गावातल्या दोन तरुण शेतकऱ्यांनी कमाल करून दाखवली आहे. बलभीम शेळके आणि नितीन जाधव या युवा शेतकऱ्यांनी कमी पाण्यात नियोजन करत रंगीत खरबुजांची शेती फुलवली आणि ती थेट दुबईपर्यंत पोहोचवली. रमजान ईदच्या निमित्ताने या खरबुजांचा स्वाद तिथल्या लोकांना चाखायला मिळाला. बांगर्डे गावाचा पाण्याचा प्रश्न सगळ्यांनाच माहीत आहे. इथे उन्हाळ्यात … Read more

अहिल्यानगरकर इकडे लक्ष द्या ! ताक-उसाचा रस पिताना सावधान तुमचं आरोग्य धोक्यात ?

उन्हाळ्याचा तडाखा वाढलाय आणि थंड पेयांची मागणीही जोरात वाढलीय. ताक आणि उसाच्या रसाला तर नागरिकांची विशेष पसंती आहे. रस्त्यावरच्या हातगाड्यांवर लोकांची झुंबड उडताना दिसते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण घशाला थंडावा देण्यासाठी जी थंड पेयं पितोय, त्यांची कसलीच तपासणी होत नाहीये. अन्न प्रशासन तर जणू कुंभकर्णासारखी गाढ झोप घेतंय. या कार्यालयाने आजवर एकाही थंड … Read more

खंडणी न दिल्याने रेल्वे पोलिसावर बलात्काराचा खोटा गुन्हा: एक कोटीची मागणी!

श्रीरामपूर: एक कोटी रुपयांची खंडणी मागून ती न दिल्यामुळे बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा गंभीर आरोप रेल्वे पोलिस दलात कार्यरत असलेल्या ज्ञानदेव अंबादास आढाव यांनी केला आहे. त्यांनी ही तक्रार ऑनलाइन पद्धतीने रेल्वे पोलिस अधीक्षकांकडे नोंदवली आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. ज्ञानदेव आढाव हे सध्या बेलापूर रेल्वे स्थानकावर पोलिस म्हणून काम करत आहेत. त्यांनी … Read more

पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन रेल्वे, कसा असणार रूट?

Pune Railway News

Pune Railway News : पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर पुणे ते इंदूर दरम्यान रेल्वे कडून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जात असून आता याच एक विशेष एक्सप्रेस ट्रेन संदर्भात रेल्वे विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे ते इंदोर दरम्यान सुरू करण्यात आलेल्या विशेष एक्सप्रेस ट्रेनला फारच उत्स्फूर्त … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : तरुणीचा खून; तरुणाची आत्महत्या दुहेरी मृत्यूची खळबळजनक घटना

breaking

पाथर्डी तालुक्यातील धुमटवाडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे तरुणीचा खून आणि तरुणाची आत्महत्या या दोन्ही प्रसंगांनी परिसरात खळबळ माजवली आहे. माळेगाव येथील विवाहिता भाग्यश्री शंकर वखरे हिचा अज्ञात हत्याराने डोक्यात मार करून खून झाला, तर दुलेचांदगाव येथील प्रसाद सुरेश मरकड याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार भाग्यश्रीचे वडील नवनाथ म्हातारदेव पवार यांनी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील निवडणुकांची तयारी पूर्ण ! निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी…

Grampanchayat Election

Grampanchayat Election 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित पाऊल उचलले गेले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित, चुकीच्या प्रभाग रचनेमुळे किंवा इतर कारणांमुळे निवडणुका रखडलेल्या ९९ ग्रामपंचायती आणि १९७ रिक्त जागांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला होता. आज, २६ मार्च २०२५ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी … Read more

कर्तव्य बजावतांना अहिल्यानगरच्या सैनिकाला वीरमरण, मेंढवण गावावर शोककळा

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावावर शोककळा पसरली आहे. जम्मू-कश्मीरच्या तंगधार क्षेत्रात सोमवार, २४ मार्च २०२५ रोजी पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देताना एक दुर्दैवी घटना घडली. या गोळीबारात संगमनेरचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील हवालदार रामदास साहेबराव बढे (वय ४४) गंभीर जखमी झाले आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले. ३४ एफ रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर … Read more

पुणे जिल्ह्यातील ‘या’ 25 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सरकारकडून 6,499 कोटी रुपयांची तरतूद ! कोणत्या गावातून जाणार रस्ता ?

Pune New Highway

Pune New Highway : पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर या महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अधिक खास ठरणार आहे. खरंतर या रस्त्यावरील तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. यामुळे तळेगाव ते चाकण हा प्रवास आणखी वेगवान आणि सुरक्षित होईल अशी आशा आहे. … Read more

Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला मिळणार ५२३ किलोमीटर लांबीचा आणखी एक नवा महामार्ग ! कसा असणार रूट ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : तीस वर्षात जे कोणाला जमलं नाही ते मुख्यमंत्री फडणवीस करून दाखवणार आहेत. तीस वर्षांपासून रखडलेला महामार्ग येत्या तीन वर्षात बांधून तयार होणार असल्याचा दावा फडणवीस सरकारमधील मंत्र्यांकडून केला जातोय. त्यामुळे राजाला आणखी एक नवीन महामार्ग मिळणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. कोकणाच्या … Read more

SBI कडून 15 वर्षांसाठी 55 लाखांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार? वाचा सविस्तर

SBI Home Loan

SBI Home Loan : नवीन घर खरेदीसाठी होम लोन घ्यायचे असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आपण एसबीआयच्या होम लोन ची माहिती पाहणार आहोत. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि यामुळे सर्वसामान्य जनता होम लोन घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करत आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक देखील होम लोन … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये थंडपेयात गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, व्हिडीओही काढले

अहिल्यानगरमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसतायेत. नुकत्याच काही घटना ताजा असून आता पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आली आहे.थंडपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (२१ मार्च) सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. करण असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील तलाठी जाळ्यात ! पतीच्या निधनानंतर वारस लावण्यासाठी महिलेकडे केली ‘ही’ मागणी

अहिल्यानगरमध्ये लाचखोर अधिकाऱ्यांची संख्या वाढत चालली कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे मागील काही दिवसांत लाचलुचपतने अहिल्यानगरमध्ये अनेक कारवाया केल्या आहेत. या कारवाई होऊनही अद्याप लाच घेण्याचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. आता अहिल्यानगरमधील एक तलाठी रंगेहात लाचलुचपतच्या जाळ्यात सापडलाय. पतीच्या निधनानंतर शेत जमिनीला पत्नीची वारस नोंद लावण्यासाठी ३ हजारांची लाच … Read more

Ahilyanagar News : ‘ते’ दोन अट्टल दरोडेखोर जेरबंद, मोठा मुद्देमालही हस्तगत

जामखेड तालुक्यातील बसरवाडी येथील वृद्ध दांपत्यावर दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. मुन्ना उर्फ सतीष लायसन भोसले (वय २१) व किशोर उर्फ बुट्या हापुस भोसले (वय २०) (दोघेही रा. कासारी, ता. आष्टी, जिल्हा बीड) अशी आरोपींची नावे आहेत. अधिक … Read more

Ahilyanagar News : पोलीस दिवसभर कलेक्शन करत फिरतात? पोलिस ठाण्यांत तडजोड गँग? धक्कादायक माहिती समोर

पोलिस स्टेशनमध्ये नेमलेले अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या संरक्षणासाठी आहेत की लोकांना लुटण्यासाठी आहेत, हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाल्याचा दावा नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. कापड बाजारातील दुकान खाली करण्याकरता लोक येतात व त्याची तोडजोड करण्याचे काम पोलिस स्टेशनमध्ये होते. तोडजोड करणारी गँग पोलिसांची तयार झाली आहे, असेही त्यांचे म्हणणे असून, जिल्ह्यामध्ये … Read more

मुंबईकरांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, कसा असेल मार्ग? वाचा….

Mumbai Vande Bharat Railway News

Mumbai Vande Bharat Railway News : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वाधिक चर्चेत असणारी ट्रेन. खरतर ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर प्रवाशांचा प्रवासा फारच वेगवान झाला. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. महाराष्ट्रात देखील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर … Read more