अखेर खासदार लंके यांच्या प्रयत्नांना यश ; जलजीवनच्या कामांची केंद्रीय समिती करणार चौकशी

अहिल्यानगर : सर्वसामान्यांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याच्या नावाखाली मोठा गाजावाजा करत केंद्र सरकारच्या वतीने मिशन जल जीवन ही योजना राबविण्यात आली. परंतु राज्यभर या योजनेबाबत सुरुवातीपासूनच तक्रारीचा पाऊस पडला होता. मात्र त्याबाबत कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. मात्र आता या कामांची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी दिली … Read more

गाव पुढाऱ्यांनो लागा कामाला ; जिल्ह्यातील १२२३ सरपंच पदाचे आरक्षण जाहीर ; असा आहे कार्यक्रम

अहिल्यानगर : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील २०२५ ते २०३० या कालावधीत कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या १२२३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी झाल्यापासून विहित काळात सोडतीद्वारे सरपंच पद आरक्षण निश्चिती विहित प्रक्रियेनुसार करावी व त्याबाबतचा अहवाल सादर करावा असे, राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने गुरुवार दि.१२ मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना बसणार मोठा फटका ! सात वर्षात सर्वात कमी महागाई भत्ता वाढणार, यावेळी किती वाढणार DA? वाचा…

DA Hike

DA Hike : देशातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर देशातील 1.2 कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढणार आहे. या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई … Read more

अखेर मढीत ‘त्या’ व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब : १२७ विरुद्ध ३२७ मतांनी ठराव पास

अहिल्यानगर : मढीतील कानिफनाथांच्या यात्रेतबाहेरगावातील अवैध व्यवसाय करणारे व नाथांच्या रुढी व परंपरा न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय मढीच्या ग्रामसभेत बुधवारी (दि.१२) रोजी १२७ विरुद्ध ३२७ मतांनी घेण्यात आला. हिंदू-मुस्लिम युवकांमधील किरकोळ बाचाबाची वगळता पोलिसांच्या सहकार्याने ग्रामसभा शांततेत पार पडली. मढीच्या मुस्लिमांना आमचा विरोध नाही. दुसऱ्याचा बाप मेला तर तुम्ही कशाला दाढी- मिशा काढता. … Read more

ऐन उन्हाळ्यात नगरकरांच्या घशाला कोरड : महिनाभरात बारावेळा वीजपुरवठा खंडित

अहिल्यानगर : ऐन उन्हाळ्यात शहराच्या पाणी पुरवठा योजनेवरील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे पाणी करण्यात अडथळे येत आहेत. १५ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत १२ वेळा वीजपुरवठा काही मिनिटांसाठी खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी उपसा बंद पडून शहराला नियमित व पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. याबाबत गांभीर्याने दाखल घेऊन तत्काळ … Read more

अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या पाण्याच्या टँकरवर राहणार ‘जलदूत’चे लक्ष

अहिल्यानगर : सध्या जिल्ह्यासह राज्यभर टंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून टँकरची मागणी केली जात आहे. मात्र ऑफलाइन पद्धतीने टँकर मागणीचे हे प्रवास दाखल होत असल्याने त्यात मानवी हस्तक्षेप असतोच. या कामात कधी विलंब होतो. त्यामुळे जेथे गरज आहे त्या परिसरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा टँकरच्या कामकाजा संदर्भात आरोप-प्रत्यारोप देखील होतात. मात्र … Read more

थकबाकीदारांना नोटिसा देणाऱ्या मनपालाच ‘जलसंपदा’चा अल्टिमेटम

अहिल्यानगर : शहरातील थकीत कर असलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस देत कारवाई करणाऱ्या मनपालाच जलसंपदा विभागाने दणका दिला आहे. मुळा धरणातून शहरासाठी घेतल्या जाणाऱ्या बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीपोटी महापालिकेकडे ११ कोटी ६३ लाख ७१ हजार ८३६ रुपये थकबाकी भरण्याबाबत वारंवार नोटीसा बजावूनही थकबाकी न भरल्याने जलसंपदा विभागाने शुक्रवारपर्यंत (१५ मार्च) अल्टिमेटम दिला असून त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा … Read more

येत्या 24 तासात संकटाचा काळ संपणार ! ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

Lucky Zodiac Sign March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील सर्व ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. दरम्यान ग्रहांच जेव्हा राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे शुभ आणि अशुभ राजयोग तयार होत असतात आणि याचा सरळ … Read more

यंदा खाणाऱ्यांना नव्हे तर पिकवणाऱ्यांना कांदा रडवणार ?

अहिल्यानगर : आवक कमी असल्याने सुरुवातीला कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. मात्र, या आठवड्यात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोमवारी दि. ११ रोजी झालेल्या लिलावात नगरच्या नेप्ती उपबाजारसमितीत एक नंबर कांद्याला ११०० रुपये भाव मिळला असून शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघाला नाही. सद्या कांदा निर्यातीवर शासनाने २० टक्के निर्यात शुल्क लवलेले आहेत. हे त्वरीत हटविण्यात यावेत, तसेच … Read more

पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ दिवशी Metro बंद राहणार, वाचा सविस्तर

Pune Metro News

Pune Metro News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. पुण्यातील जे नागरिक मेट्रोने प्रवास करतात त्यांच्यासाठी ही बातमी विशेष खास ठरणार आहे. खरंतर देशात 14 मार्च 2025 रोजी होळीचा सण साजरा होणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु, आपल्या राज्यात उद्या अर्थातच 13 तारखेला होळीचा सण साजरा होईल … Read more

जल जीवनच्या कामांची चौकशी करणार जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची ग्वाही

जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची ग्वाही खा. नीलेश लंके यांनी मंत्री पाटील यांची भेट अहिल्यानगर : प्रतिनिधी        केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पाणी योजनांची कामे निकृष्ट झाली असून या कामांची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी खा. नीलेश लंके यांना दिली. … Read more

पुणे जिल्ह्यातून जाणारे ‘हे’ दोन महामार्ग प्रकल्प एकमेकांना जोडले जाणार ! मुळा-मुठा नदीवर उभारला जाणार नवीन पूल, वाचा….

Pune News

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळे रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण केली जात आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुद्धा शहरात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे हाती घेतलेली आहेत. दरम्यान प्राधिकरणाकडून आता जिल्ह्यातील दोन महत्त्वाचे महामार्ग प्रकल्प … Read more

अहिल्यानगर महापालिकेचा १६८० कोटींचा अर्थसंकल्प सादर ! कोठे किती होणार खर्च, पहा सविस्तर..

अहिल्यानगरच्या महानगरपालिकेमध्ये सध्या प्रशासक राज आहे. नगरसेवकांची मुदत संपल्याने प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे हे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. यावेळचा अर्थात सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी स्थायी समितीत आज (दि.१२) सादर केला. जवळपास १ हजार ६८० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प यावेळी सादर करण्यात आला. या आर्थिक वर्षात स्वउत्पन्नासह केंद्र व राज्य … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस ! कसा असणार रूट ? कधी रुळावर धावणार ?

Vande Bharat Express

Vande Bharat Express : देशात सध्या वंदे भारत एक्सप्रेस चे जाळे तयार केले जात आहे. सध्या स्थितीला देशातील 60हून अधिक मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. दरम्यान आता महाराष्ट्राला आणखी एका वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. राज्यात सध्या मुंबई येथील … Read more

दोन बिबटे दूध डेअरीमध्ये शिरले अन दरवाजे लॉक झाले.. अहिल्यानगरमधील ‘या’ गावात तासभर थरार

Ahilyanagar News : बिबट्यांचा धुमाकूळ अहिल्यानगर मधील अनेक तालुक्यांत वाढत चालला आहे. राहुरी तालुक्यातील शेतकरी बिबट्यांनी फाडल्याची घटना ताजी असताना आता राहाता मधील घटना समोर आली आहे. दोन मोठे बिबटे दूध डेअरीत शिरले, त्यानंतर दरवाजे लॉक झाले, त्यानंतर बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. राहता येथील येथील चितळी रोडवरील १५ चारी परिसरात असणाऱ्या एका डेअरी प्रोडक्ट्सच्या प्रांगणात … Read more

अडीच तासांचा प्रवास आता फक्त 80 मिनिटात ! पुण्याला मिळणार आणखी एक नवा मार्ग, कोणत्या भागात तयार होईल नवा Road

Pune Flyover News

Pune Flyover News : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. पुण्यातही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे गेल्या काही वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत तर काही कामे अजूनही प्रस्तावित आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ते विकासाचे अनेक प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणजेच पुणे रिंग … Read more

Bank of India Bharti 2025: बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 180 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

BANK OF INDIA BHARTI 2025

Bank of India Bharti 2025: बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 180 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन … Read more

महिनाभरात पाणी योजनेचा वीजपुरवठा बारा वेळा खंडित

अहिल्यानगर – शहराच्या पाणी पुरवठा योजनेवरील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. १५ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत १२ वेळा वीजपुरवठा काही मिनिटांसाठी खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी उपसा बंद पडून शहराला नियमित व पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. याबाबत गांभीर्याने दाखल घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे पत्र प्रशासक तथा आयुक्त यशवंत … Read more