अखेर खासदार लंके यांच्या प्रयत्नांना यश ; जलजीवनच्या कामांची केंद्रीय समिती करणार चौकशी
अहिल्यानगर : सर्वसामान्यांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याच्या नावाखाली मोठा गाजावाजा करत केंद्र सरकारच्या वतीने मिशन जल जीवन ही योजना राबविण्यात आली. परंतु राज्यभर या योजनेबाबत सुरुवातीपासूनच तक्रारीचा पाऊस पडला होता. मात्र त्याबाबत कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. मात्र आता या कामांची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी दिली … Read more