लम्पी बळींची संख्या हजारावर, अहमदनगरमध्ये परिस्थिती गंभीर

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात लसीकरणानंतरही जनावरांमधील लम्पी हा चर्मरोग नियंत्रणात येत नसल्याचे दिसून येते. गोवंशीय जनावरे या रोगाला बळी पडत आहेत. या रोगाने मृत झालेल्या जनावरांची संख्या आता १०४० झाली आहे. तर १६ हजार ६०० जनावरे या रोगाने बाधित आहेत. ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात सुमारे १६ लाख … Read more

लम्पीग्रस्त जनावरेही होणार आता क्वारंटाइन, पाथर्डीत सुरू होणार पहिले केंद्र

Ahmednagar News:कोरोना काळात जशी माणसांसाठी क्वारंटाइन सेंटर सुरू केली होती, तशी लम्पी चर्मरोग बाधित जनवारांसाठीही करण्याची गरज निर्माण झाली आहे. यातील पहिले केंद्र नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सुरू होत आहे. अर्थात ते सरकारी नव्हे तर निवडुंगे येथील बळीराजा फाऊंडेशनतर्फे स्वखर्चाने चालविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्याला मंजुरी दिली आहे. या संस्थेला परवानही … Read more

लम्पी चर्म रोगापासून गायी वाचवा, नगरमधून यांनी केली जनहित याचिका

Maharashtra News :‘लम्पी’ या चर्म रोगाचे संक्रमण मोठ्या प्रमणावर वाढते आहे. हा रोग जनावरांसाठी अतिशय जीवघेणा ठरतो आहे परंतु या गंभीर प्रश्नाकडे प्रशासकीय दुर्लक्ष आहे. यासंबंधी योग्य त्या उपाययोजना करून गायींचा जीव वाचविण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू … Read more

देशात लम्पीने ८२ हजार जनावरे दगावली, महाराष्ट्रात…

Maharashtra News:माणसांमधील कोरोनानंतर जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचे संकट कठीण होत आहे. अलीकडेच या व्हायरसनेही आपले स्वरूप बदलेले असून तो जलद पसरणारा आणि घातक होत असल्याचे निरीक्षत्रण नोंदविण्यात आले आहे. आतापर्यंत देशभरात या रोगामुळे ८२ हजार जनावरे दगावली आहेत. महारष्ट्रात या रोगामुळे १२६ जनावरांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ४७ मृत्यू जळगाव जिल्ह्यात झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात … Read more