बापरे ! अहिल्यानगरमध्ये ‘येथे’ तब्बल तीन बिबटे जेरबंद, गावकऱ्यांत भीती
अहिल्यानगरमधील ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत नित्याचीच झाली आहे. बिबट्यांचे पशुधनावरील हल्ले, माणसांवरील हल्ले हे देखील नित्याचेच झाले आहे. आता एकाच गावात तब्बल तीन बिबटे जेरबंद करण्यात यश आलं आहे. राहुरी तालुक्यात तब्बल एकाच रात्री तीन बिबटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाले आहे. चिंचाळे शिवारात एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे, राहुरी फॅक्टरी नजीकच्या वाणी मळा येथे … Read more