अहिल्यानगर मध्ये संत साहित्य संमेलन व्हावे हा मोठा अभिमान – जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
Ahilyanagar News : संत साहित्य केवळ धर्मापुरते आणि भक्तीपुरते सिमीत नाही तर, समाजाच्या उध्दाराकरीता उपयुक्त ठरले आहे. या संत साहित्याने समाजामध्ये सत्व आणि तत्व रुजवितानाच समाजाला सत्य सांगून विषमता दुर करण्याचे मोठे काम केले असल्याचे गौरद्गार १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. वारकरी साहित्य … Read more