पुणे अन नगरकरांसाठी खुशखबर ; अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार ! प्रवाशांचा 60 किलोमीटरचा फेरा वाचणार, 154 कोटी रुपये मंजूर

Ahilyanagar News

Ahilyanagar News : पुणे आणि अहिल्या नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि अगदीच महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे ते नगर जिल्ह्यातील शिर्डी यादरम्यानचा प्रवास आगामी काळात आणखी सोयीचा आणि सुपरफास्ट होणार आहे. कारण की जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या रस्ते मार्ग प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे. कारण, पुणे ते शिर्डी … Read more

Ahilyanagar News:अहिल्यानगरमधील ‘हे’ रस्ते ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून जाहीर ! येथून दुचाकीही जाणार नाही..

Ahilyanagar News : श्रीराम नवमी निमित्त ६ एप्रिल रोजी सकल हिंदू समाजासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान यासाठी नगर शहरातील अनेक रस्ते, अनेक भाग ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. श्रीराम नवमी निमित्त काढण्यात येणारी मिरवणूक अहिल्यानगर शहरातील महत्वाच्या भागातून व बाजारपेठेतून जाणार … Read more

Ahilyanagar news : बुऱ्हाणनगरच ‘ते’ प्रकरण ! जिल्हाधिकाऱ्यांसह १० अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाची नोटीस, ‘बड्या’ राजकारण्यांना धक्का

बुऱ्हाणनगर येथील श्री अंबिका तुळजाभवानी देवी मंदिराशी सलग्न असलेले अंबिका सांस्कृतिक भवन २० फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाने कोणतीही पूर्व नोटीस न बजावता पोलीस बळाचा वापर करत बेकायदेशीरपणे जमीनदोस्त केले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचे उल्लंघन करत जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीरपणे ही कारवाई केली आहे. या विरोधात भगत कुटुंबीयाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य व जिल्हा … Read more

राहुरी तालुक्यात वादळाचा हाहाकार! ४२ विजेचे पोल कोसळले, झाडं उन्मळली, गहू पिके झाली जमीनदोस्त

राहुरी- तालुक्यातील वांबोरी आणि आसपासच्या परिसरात गुरुवारी रात्री अचानक आलेल्या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली, तर महावितरणच्या लघु व उच्चदाब वीजवाहिन्यांचे तब्बल ४२ पोल कोसळले. परिणामी संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. महावितरणला या आपत्तीत सुमारे सव्वादोन लाखांचे नुकसान सहन करावे लागले. शेतीचे मोठे नुकसान वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, … Read more

आधीच कोसळलेल्या भावाने पिचलेल्या शेतकऱ्यावर अवकाळीने डोळे वटारले ! शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड अन तिकडे विहीर

Ahilyanagar News : हवामानात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली आहे. जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने अगोदरच कांद्याचे दर कोसळलेल्या शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे. गहू, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांमधील चिंता वाढली आहे. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा फळबागाला मोठा फटका बसला आहे. काल व परवा झालेल्या पावसाने मोठ्या … Read more

बिबट्यांसाठी संरक्षित क्षेत्र उभारणार केंद्रीय वन मंत्री भुपेंद्र यादव यांची खा.नीलेश लंके यांना ग्वाही

अहिल्यानगर : शासनाच्या ५०० एकर जमिनीवर तटबंदी करून बिबटयांसाठी संरक्षित क्षेत्र उभे केले जाईल. मानवी वस्त्यांमध्ये आढळणारे बिबटे त्या क्षेत्रात सोडण्यात येतील अशी ग्वाही मंत्री यादव यांनी खा. लंके यांना दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती संख्या व माणसांवर होणारे वारंवार हल्ले यावर उपाययोजना करण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी केंद्रीय वन मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे … Read more

अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करा शुन्य प्रहरात खा. लंके यांची संसदेत मागणी

अहिल्यानगर : प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जात असले तरी अद्यापपर्यंत राज्यात एकही केंद्रीय विश्वविद्यालय नाही. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी संसदेत शुन्य प्रहरातील प्रश्नोत्तरादरम्यान केली. यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, महाराष्ट्राकडे प्रगत राज्य म्हणून पाहिले जाते. परंतू अद्यापपर्यंत महाराष्ट्रात एकही केंद्रीय विश्व विद्यापीठ … Read more

Ahilyanagar news : अभिनेता मनोज कुमारचे शिर्डीशी होत ‘खास’ नातं ! शिर्डीत त्यांच्या नावाचा रस्ताही आहे..

स्व.मनोज कुमार यांचे नुकतेच निधन झाले अन त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले, परंतु जास्त दुःख झालं ते साई भक्तांना. मनोज कुमार आणि शिर्डी यांचं एक खास नातं होत. मनोज कुमार यांनी प्रथम ‘शिर्डी के साईबाबा” हा सिनेमा काढला आणि देश विदेशात शिर्डी प्रसिद्ध झाली आणि लाखो भाविकांचा ओघ शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला सुरु झाला. मनोज कुमार यांनी … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ गावात १ कोटींचा दारू साठा जप्त ; गोव्यावरून आणला होता अख्खा कंटेनर..

अहिल्यानगरमध्ये काय घडेल याचा आता काही नेम राहिलेला नाही. आता एका गावात एक कोटी रुपयांचा बेकायदेशीर दारू साथ जप्त करण्यात आलाय. गोव्यावरून कंटेनर भरून दारू आणण्यात आली होती. नगर तालुका पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्त पणे कारवाई करत नगर-दौंड रोडवर खडकी गावच्या शिवारात ही कारवाई केली. या कारवाईत ८४ … Read more

Ahilyanagar News : नगरच्या पोलिसाचा मोठा प्रताप, सगळं खोटं दाखवत न्यायालयही फसवलं..धक्कादायक प्रकरण समोर

अहिल्यानगरमधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पोलिसानेच सर्वकाही बनावट करून थेट न्यायालयाचीच फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची मालमत्ता गिळंकृत करण्यासाठी एका पोलिसाने बनावट दस्त तयार करून तो नगरच्या दिवाणी न्यायालयात सादर करून न्यायालयाचीच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा न्यायालयाच्या आदेशानुसार या पोलिसासह तिघांवर … Read more

Ahilyanagar News : पोलिसांची अनेक ठिकाणी छापेमारी, अवैध ठिकाणे उध्वस्त, तिघे जेरबंद, हजारोंचा मुद्देमाल जप्त

Ahilyanagar News : देवळाली प्रवरा येथील अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या तीन ठिकाणी राहुरी पोलिसांनी छापा मारुन 38 हजार 610 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला. यात तिघांना जेरबंद करण्यात आले. गावठी हातभट्टीची दारू राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील देवळाली प्रवरा येथे छुप्या पद्धतीने गावठी हातभट्टीची दारू तयार करून तिची विक्री करत असल्याबाबत माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे … Read more

Ahilyanagar News : व्यापारी बांधवांनो सावध व्हा, बाजारपेठ उध्वस्त करण्याच्या षडयंत्रा मागे मोठे अर्थकारण

Ahilyanagar News : शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी खान टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मोक्का लावण्याची मागणी केल्यानंतर व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण करणाऱ्या अज्जू खानचा एक धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे. काळे यांनी म्हटले आहे की, मूळ समस्येला बगल देऊन दुतोंडी भूमिका घेत दोन समाजांना एकमेकां विरुद्ध उभे करत स्वतःची वैयक्तिक राजकीय पोळी … Read more

गावातील मुलांना हायटेक शिक्षण! आता डिजिटल टॅबवर धडे गिरवणार

अहिल्यानगर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ‘मिशन आपुलकी’ उपक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड यांच्या सहकार्याने दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ४६ शाळांमध्ये एकूण ९२० टॅब वितरित करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ज्ञान मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नवा युगाचा प्रारंभ ग्रामीण भागातील शिक्षण प्रणाली … Read more

अहिल्यानगरला दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले, पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता!

अहिल्यानगर: जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलक्यापासून ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे शहरातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यांसह हलक्यापावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात ४५० बिबटे ! १५ लोकांचा घेतला बळी, ९ हजार प्राण्यांचा फडशा

अहिल्यानगर जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही बिबट्यांची अगदी उच्छाद मांडला आहे. प्राण्यांवर हल्ले सुरूच आहेत परंतु आता माणसांवर देखील हल्ले सुरू आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्यांची मोठी दहशत पाहायला मिळते. वनविभागाच्या मते अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या अंदाजे ४५० इतकी आहे. मागील तीन वर्षांचा अंदाज जर पाहिला तर एक अंदाजे १५ व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. … Read more

Ahilyanagar News : शिर्डीत ५०० पेक्षाही अधिक दलितांची घरे पाडली ; संतप्त नागरिकांचा बिऱ्हाड मोर्चा, प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच पेटवल्या चुली

शिर्डीतील ५०० पेक्षाही अधिक दलित बांधवांची घरे बुल्डोजरच्या सहाय्याने पाडले गेले. याच्या निषेधार्थ व या सर्वांचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी तेथेच ठिय्या मांडत तेथेच चुली पेटवून स्वयंपाकही केला. शिर्डीतील ५०० पेक्षाही अधिक दलित बांधवांची घरे बुल्डोजरच्या सहाय्याने पाडण्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. ६०-७० वर्षांपासून हे बांधव नियमितपणे … Read more

Ahilyanagar News : बिबट्याचा धुमाकूळ ; पाडला तीन शेळ्यांचा फडशा

अहिल्यानगरमध्ये बिबट्याचे वास्तव्य आता नवीन राहिलेले नाही. विविध घटना ताजा असताना आता बिबट्याच्या हल्ल्याच्या नवीन घटना समोर आल्या आहेत. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा व काजगाव या दोन गावांमध्ये बिबट्याने धुमाकुळ घातला असून देवळाली प्रवरात एक तर करजगाव येथे दोन शेळ्यांचा फडशा पाडला. देवळाली प्रवरा येथे 1 एप्रिल रोजी रात्री एकच्या सुमारास संतोष रामदास आटक यांच्या … Read more

Ahilyanagar News : काल पारनेरचा मौलाना आज भवानीनगरचा मौलाना..! ‘मौलाना’ वरून राजकीय वादंग

अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. दरम्यान आता राजकीय वाद धार्मिकतेकडे झुकतोय की काय असे चित्र सध्या निर्माण झालेय. त्यात आता ‘मौलाना’ शब्दावरून नगरचा राजकीय आखाडा तापण्याची शक्यता निर्माण झालीये. नुकतेच कापड बाजारातील एका मारहाणीच्या प्रकरणानंतर आ. संग्राम जगताप यांनी कापड बाजारात धाव घेत चांगलाच समाचार घेतला होता. त्यात त्यांनी, नगर लोकसभा मतदार … Read more