खासदार सुजय विखे म्हणाले हे सरकार एक वर्षही टिकणार नाही !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यात सत्तेसाठी तीन, तर जिल्हा परिषदेत चार पक्ष एकत्र आले. राज्य सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक करत असून आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला याचा जाब विचारू. एक वर्षाचा कार्यकाळसुद्धा हे सरकार पूर्ण करू शकणार नाही, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले … Read more