Ahmednagar Market : पितृपक्षामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले ! पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी
Ahmednagar Market : धार्मिक मान्यतांनुसार पूर्वजांच्या नाराजीमुळे घराच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात, त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्ध केले जाते. पौर्णिमेपासून पितृपक्ष पंधरवड्यास प्रारंभ झाला आहे. पितृपक्षात पितरांचे स्मरण करण्याची व दान करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात या दोन दिवसांचे विशेष महत्व आहे. पितृपक्षासाठी लागणाऱ्या भाज्या, वस्तू तसेच किराणा वस्तूही महाग … Read more



