शासनाची जायकवाडी पक्षी अभयारण्यात तरंगता सौर प्रकल्प उभारण्याची तयारी, पण पक्षांचा अधिवास नष्ट होऊन पर्यावरचा ऱ्हास होणार..
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला मोठं भौगोलिकक्षेत्र असल्याने निसर्गाची देन देखील लाभली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी अभयारण्य असल्याने अनेक पक्षी, प्राणी यांचा मोठा अधिवास जिल्ह्यात आहे. अनेक स्थलांतरित पक्षी देखील पाहायला मिळतात. जायकवाडी धरणातील पक्षी अभयारण्य देखील अशीच निसर्गाची खाण. परंतु आता या अभयारण्यावरून शासन व पर्यावरण प्रेमींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. याचे कारण असे … Read more