शासनाची जायकवाडी पक्षी अभयारण्यात तरंगता सौर प्रकल्प उभारण्याची तयारी, पण पक्षांचा अधिवास नष्ट होऊन पर्यावरचा ऱ्हास होणार..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला मोठं भौगोलिकक्षेत्र असल्याने निसर्गाची देन देखील लाभली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी अभयारण्य असल्याने अनेक पक्षी, प्राणी यांचा मोठा अधिवास जिल्ह्यात आहे. अनेक स्थलांतरित पक्षी देखील पाहायला मिळतात. जायकवाडी धरणातील पक्षी अभयारण्य देखील अशीच निसर्गाची खाण. परंतु आता या अभयारण्यावरून शासन व पर्यावरण प्रेमींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. याचे कारण असे … Read more

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील १५ वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न मार्गी ! सावेडीमधील स्मशानभूमीसह ‘ते’ सर्व प्रश्न सुटणार

अहमदनगर शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु आता यातील अनेक समस्यांचे ग्रहण लवकरच सुटेल असे दिसते. याचे कारण म्हणजे नगर शहरातील १५ वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न जसे कीजे, सावेडीमधील स्मशानभूमीसह विविध प्रश्न सोडवण्यासाठी मनपा सरसावली आहे. यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सावेडी स्मशानभूमीच्या जागेचा. मागील अनेक वर्षणापासून याचे भिजत घोंगडे आहे. परंतु आता हा प्रश्न अखेर मार्गी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रेमविवाह करून आलेल्या नववधूचे अपहरण

Ahmednagar News

आळंदी मध्ये प्रेमविवाह करून आलेल्या नववधूचे १५ ते २० अनोखळी नातेवाईकांनी अपहरण केल्याची घटना दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुरी तालुक्‍यातील टाकळीमिया येथ घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी तालुक्‍यातील टाकळीमिया परिसरातील भुवन दादासाहेब गुंड या तरूणाचे व राहुरीच्या पूव॑ भागातील तरूणीचे प्रेमसंबध होते. त्या दोघांनी दि. … Read more

‘कॅन्टोन्मेंट’ कडील भिंगार पालिकेत आणण्यासाठी खा.विखे-आ.जगताप जोडी विशेष प्रयत्नात ! नेमके कोणते गणिते जुळणार? पहा..

सध्या भिंगार शहर हे नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अख्यारीत आहे. तेथील ज्या काही इतर सुविधा किंवा इतर गोष्टी आहेत त्या कॅन्टोन्मेंट बोर्डाद्वारे चालवले जाते. मागील अनेक वर्षांपासून भिंगार शहर हे नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अख्यारीतच आहे. परंतु आता भिंगार शहराचा नागरी भाग नगर महापालिकेत वर्ग करण्यासाठी खा. सुजय विखे व आ. सांग्राम जगताप हे विशेष प्रयत्नात आहेत. … Read more

अनेक गावांत मार खाणारा ‘तो’ चोर नव्हताच ! हिवरेबाजारच्या तरुणांमुळे हृदयस्पर्शी सत्य समोर, हरवलेल्या भावांचा घडवला ‘भरत मिलाप’

Ahmednagar News

हिवरे बाजार म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येत आदर्श गाव. आदर्शगाव समितीचे कार्यध्यक्ष पोपटराव पवार यांच्या प्रयत्नातून हे गाव जगाच्या नकाशावर चमकलं व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. आता याच गावातून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. त्याच झालं असं की, एक तरुण त्याच्या विचित्र अवतारामुळे अनेक गावात चोर समजून मार खात होता. व तो देखील गावोगाव फिरत … Read more

समुद्रात वाहून जाणारे पाणी मुळा धरणात वळवण्याची गरज

Ahmednagar News

Ahmednagar News : सह्याद्रीच्या पर्वतरांगातून समुद्रात वाहून जाणारे पाणी हरिश्चंद्रगड परिसरातून मुळा धरणात वळवल्यास या वाढीव पाण्याचा उपयोग पाथर्डी तालुक्यातील चिचोंडीसह इतर सोळा गावांना निश्चितपणे होईल, यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून या प्रश्नासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजवावी, भावना माजी सभापती संभाजी पालवे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. वांबोरी चारी टप्पा एकमधून तेरा गावांना पाणी … Read more

नरेंद्र मोदी २०२४ साली पंतप्रधान पदाची हॅटट्रिक करतील – खा.डॉ. सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : चार पैकी तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय स्पष्ट संकेत आहे कि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए ३५० हून अधिक जागा जिंकून नरेंद्र मोदी २०२४ साली पंतप्रधान पदाची हॅटट्रिक करतील, हे आज सिद्ध झाले आहे. … Read more

शहराच्या विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु : आ. जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : अनेक वर्षाचा तपोवन रोडच्या डांबरीकरण कामाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे या परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे, आज मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढल्या आहे, शहराच्या विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून मोठा निधी प्राप्त होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची कामे सुरु आहेत. सावेडी उपनगर … Read more

लवकरच भिंगारकरांची इच्छापूर्ती ! भिंगार छावणी मंडळाचा प्रश्न चार महिन्यात निकाली लागणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहराजवळ असलेल्या भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आता अहमदनगर महानगरपालिकेत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता लवकरच भिंगारचा महानगरपालिकेत समाविष्ट होणार, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली. दरम्यान भिंगार शहराचा महानगरपालिकेत समावेश करावा. अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. मात्र आता या निर्णयामुळे लवकरच भिंगारकरांची महानगरपालिकेत समाविष्ट होण्याची इच्छापूर्ती होणार … Read more

अहमदनगरकरांना दिलासा ! जिल्ह्यात स्वाइन फ्लू व गोवरचा ज्वर ओसरला, एकही रुग्ण नाही

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लू व गोवर आजाराचा एकही रुग्ण सद्यस्थितीत नाही. त्यामुळे या आजारांचा जोर जिल्ह्यातून ओसरला आहे असेच म्हणावे लगेल. आरोग्य विभागामार्फत किटकजन्य व जलजन्य आजाराचा अहवाल तयार करण्यात आलाय. या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे विविध साथीच्या आजारांशी झुंजणाऱ्या … Read more

घरातच केला गुटख्याचा साठा; पोलिसांनी टाकला छापा

Ahmednagar News

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी येथे छापा टाकत सुगंधी तंबाखू व गुटखा, असा सव्वा लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. चोरी छुपे गुटखा विक्री करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली असून, त्याचा साथीदार पसार झाला आहे. साजीद साहेबखान पठाण (वय २३, रा. श्रीरामनगर, शिर्डी) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. शिर्डी येथे राज्यात बंदी … Read more

निळवंडेचे पाणी कालव्याद्वारे कुठंपर्यंत पोहोचले ? वाचा सविस्तर

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील कायम दुष्काळ छायेखाली असलेल्या तळेगाव भागातील देवकौठे गावच्या शिवारापर्यंत नुकतेच निळवंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे पोहोचले आहे. त्यामुळे लाभधारक शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. तळेगाव भागातील शेतकऱ्यांनी अनेक वर्ष निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा केली. माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून देवकौठे गावच्या शिवारापर्यंत निळवंडे धरणाचे पाणी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ती MIDC नक्की कोणी आणली ? मला साई संस्थान नको, विधान परिषदेची आमदारकी नको, एमआयडीसी द्या…..

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्र राज्य शासनाने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सावळीविहीर, सोनेवाडी एमआयडीसीला मंजुरी दिली. यावर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन युवकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान असल्याच्या भावना व्यक्त केल्या, त्याला माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आक्षेप घेत माझ्यामुळे एमआयडीसी मंजुर झाली, असा दावा काल शनिवारी (दि.२) पत्रकार … Read more

अहमदनगर मध्ये हे काय घडलं ? चक्क बोअरवेलची मोटार १०० फूट उडाली हवेत !

Ahmednagar News

Ahmednagar News : बांधकाम करण्याकरिता पाण्यासाठी बोअरवेल घेत असताना शेजारच्या बोअरवेलमधील मोटार आणि सर्व साहित्य शंभर फुटापर्यंत हवेत उडाल्याची घटना शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे नुकतीच घडली. तसा व्हिडिओ सध्या सोशल मेडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेवगाव येथील सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कार्यरत असलेले बोधेगाव येथिल विजय विश्वनाथ साळवे यांनी शेवगाव -गेवराई रोडवरील साईधाम येथिल गटनंबर … Read more

सुपा येथे पथदिव्यांसाठी तीन कोटी मंजूर : खा. सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील सुपा गावासाठी ना. राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्यातून व शासनाच्या माध्यमातून पथदिव्यांसाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे सहकार्य व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशावरून व सुप्याचे माजी उपसरपंच तथा भाजयुमोचे तालुका सरचिटणीस सागर मैड यांच्या पाठपुराव्यातून हा निधी मंजूर मजूर झाला असल्याचे खा. सुजय विखे यांनी … Read more

बसमध्ये चढताना महिलेच्या गळयातील अडीच तोळ्याचे मगळसूत्र लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : बसमध्ये चढताना महिलेच्या गळयातील अडीच तोळ्याचे मगळसूत्र लंपास केल्याची घटना येथील बसस्थानकावर शनिवारी (दि.२) रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. याबाबत मेघा सुयोगकुमार कोळेकर (वय-३५) रा. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटयांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, शनिवार (ता.२) रोजी मुलगा शौनक याच्यासह पाथर्डीहून शेवगाव बसस्थानकावर … Read more

कत्तलखाने बंद करा ! वारकरी संप्रदाय व हिंदू समाजाचा उद्या तहसीलवर मोर्चा

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे खुलेआमपणे सुरू असलेले कत्तलखाने तालुका प्रशासनाने कारवाई करून तत्काळ कायमस्वरूपी बंद करावेत, कत्तलखान्यातून सोडवण्यात आलेल्या सर्व गाईंच्या चारा पाण्याची व निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच गोरक्षकांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवार (दि.४) रोजी पाथर्डी तहसील … Read more

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान ! शेतकरी अर्थिक अडचणीत

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले तसेच ऊस तोडणी मजुरांच्या कोप्यात पाणी शिरले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मागील सलग तीन ते चार दिवसांपासून चांदा परिसरात अवकाळी पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या तुरी पूर्णपणे झोपल्या असून गहू, हरभरा, कांद्याचे पीके वाया गेले. कापसाच्या वाती झाल्यामुळे शेतकरी अवकाळी पावसाने … Read more