भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गारपिटीसह अवकाळी पाऊस ! आदिवासी बांधवांच्या …

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा धरणाच्या पाणलोटाला गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपले. या पावसाने मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस पडला. यावेळी जोरदार वाराही वाहत होता. जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक आदिवासी बांधवांच्या घरांची कौले उडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात उसाची पळवापळवी सुरू ! मजुरांअभावी शेतकरी चिंतेत

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा पावसाने ओढ दिल्याने शेवगाव तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे धरण परिसर क्षेत्रात उसाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यंदा क्षेत्र घाटल्याने उसाची पळवापळवी सुरू झाली आहे. ऊस दराबाबत संभ्रमावस्थेत असलेला शेतकरी, ऊसतोड कामगारांच्या कमतरतेने चिंतेत आहे. शहरटाकळी, ढोरसडे, अंत्रे येथील शेतकऱ्यांचे उसाचे पीक मजूर व साखर साखर कारखान्याच्या … Read more

पाथर्डी तालुक्यातील ‘वृद्धेश्वर’ देणार पहिला हप्ता २७२५ रुपये

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने नोव्हेंबर महिन्यात गळितास येणाऱ्या उसाला प्रति मेट्रिक टन २ हजार, ७२५ रुपये पहिला हप्ता देण्यात येणार असून, पुढील प्रत्येक पंधरवड्यात गळितास येणाऱ्या उसाला प्रतिमेट्रिक टन पंचवीस रुपयांची वाढ दिली जाणार आहे, अशी माहिती कारखानाचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे यांनी दिली. या अधिक माहिती … Read more

Ahmednagar News : जायकवाडीला पाणी गेल्यानंतर नदी पात्रातील सर्व बंधारे भरून

Ahmednagar News

Ahmednagar News : समन्यायी पाणी वाटपानुसार सध्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले आहे. परंतु पाणी सोडणे बंद करत्यावेळी गोदावरी, मुळा व प्रवरा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्यात यावेत, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश न्यायालयाने … Read more

हिवाळी अधिवेशनात जिल्हा विभाजन ! श्रीरामाच्या नावाने पावन झालेला श्रीरामपूर जिल्हा करा…

Ahmednagar News

Ahmednagar News : गेली चाळीस वर्षांपासून श्रीरामपूर जिल्हा प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहे. जिल्हा विभाजन होत नसल्याने सर्वांगिण विकास खंडित झाला आहे. जिल्हा विभाजन प्रश्न गांभीर्याने घ्यावा. यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारने जिल्हा विभाजन विधेयक मांडून सर्वानुमते मंजूर करून ऐतिहासिक निर्णय घ्यावा. तसेच प्रभू श्रीरामाचे नावाने पावन झालेला श्रीरामपूर जिल्हा करावा, असे आवाहन श्रीरामपूर जिल्हा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कांदा जाणार दुबईला !

Onion News

Onion News : जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी अनेक उपाययोजना अंमलात आणल्याने येथील बाजार समितीतून शेतकऱ्यांचा कांदा आता दुबईच्या बाजारात जाणार आहे. यासाठी कार्ले यांनी बीड जिल्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथील कांदा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून तशी सोय केली असून, कंटेनरमधून ३० टन कांदा दुबईकडे जाणार आहे. या कांदा निर्यातीतून शेतकऱ्यांच्या कांद्याला … Read more

अहमदनगर : इमामपूर घाटात भीषण अपघात, शनिशिंगणापूर देवस्थानच्या पुजाऱ्याचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील इमामपूर घाटात ओहरटेकच्या नादात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये शनिशिंगणापूर देवस्थानच्या पुजाऱ्याचा मृत्यू झाला. श्रीकांत मधुकर जोशी (वय ५०, रा. भिस्तबाग चौक, पाइपलाइन रोड, नगर) असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. ते नगरहून शनिशिंगणापूरला निघाले असताना हा अपघात घडला. अधिक माहिती अशी : श्रीकांत मधुकर जोशी हे मूळचे सोनई (ता. नेवासा) … Read more

अहमदनगर : गुलाबी थंडी नाहीच ! थंडी आधीच पावसाची एंट्री, जिल्ह्यात ‘या’ भागांत जोरदार बरसला

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा वातावरणाचे चक्र फिले आहे असे प्रत्येकाच्या तोंडी येत आहे. एल निनो वादळाचा हा परिणाम असावा असा अंदाजही व्यक्त होत आहे. पावसाळा संपून हिवाळा लागला अन गुलाबी थंडी हवीहवीशी वाटू लागली. परंतु थन्डी पडण्याआधीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध भागात काल (दि.२६) जोरदार पाऊस झाला. अकोले, राहाता, राहुरी, कोपरगाव, … Read more

महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याने केलेली वाळू चोरी राज्यात गाजतेय ! नेमकं काय आहे प्रकरण? कशी व कोठून चोरी झाली वाळू ? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात वाळूचोरीचा विषय सध्या गाजत आहे. भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण भाऊसाहेब मुंढे व कॉन्ट्रक्टर उदय भाऊसाहेब मुंढे यांच्यावर शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी शिवारातील वाळू चोरीचा आरोप झाला आहे. त्यांच्यावर तसा गुन्हा देखल झाला आहे. त्यामुळे अहमदनगरसह महाराष्ट्रात हा विषय चर्चेचा झाला. मुंगी येथील प्रभारी मंडल अधिकारी अण्णा फुलमाळी यांनी शेवगाव पोलिसांत फिर्याद … Read more

Ahmednagar : जीवघेणी उसवाहतूक ! ट्रकमध्ये विद्युत तारा गुंतून अर्धा तास ठिणग्यांचा वर्षाव, घोडेगाव – सोनई रस्त्यावर वाहतूक ठप्प

Ahmednagar

Ahmednagar News : क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणे ही मोठी समस्या नगर जिल्ह्यातील आहे. मागील अनेक काळापासून यावर निर्बंध टाकावेत अशी मागणी केली जात आहे. परंतु कायदेशीर कारवाई म्हणावी अशी होत नसल्याने अवजड वाहनांमधून भरमसाठ, क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक केली जात आहे. अशाच क्षमतेपेक्षा अधिक वजनाच्या ऊसाच्या वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये वीजवाहक तारा अडकून स्पार्किंग झाले. … Read more

पारनेरमधील माय-लेकरांचा अपघात नव्हे तर सुनियोजित हत्येचा कट होता ! तपासात धक्कादायक माहिती समोर

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेरमध्ये आईसह मुलाचा कार खाली चिरडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी किरण राजाराम श्रीमंदिलकर (वय २५, कुंभार गल्ली, पारनेर) यास अटक केलेली होती. पोलीस तपासादरम्यान प्रथमदर्शनी अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात हत्येचा सुनियोजित कट असल्याचे समोर आले आहे. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी सूत्रे हलवत आरोपीस ताब्यात घेत तपासाची चक्रे फिरलवली. पोलीस … Read more

जायकवाडीसाठी मुळा, भंडारदरा मधून किती टीएमसी पाणी जाणार? मुळातून शेतीसाठी आता किती आवर्तने कमी सोडली जाणार? पहा सर्व माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास अखेर सुरवात झाली. नाशिक मधील दारणा व नगरमधील निळवंडे मधून सध्या पाणी सोडले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरण समुहातून ५.४६ टीएमसी पाणी मराठवाड्याला सोडले जाणार आहे. यामध्ये मुळा धरण समुहातून २.१० टीएमसी, भंडारदरा-निळवंडे समुहातून ३.३६ पाणी सोडले जाईल. भंडारदरा समुहातून शनिवारी (२५ नोव्हेंबर) १०० क्युसेकने पाण्याचा … Read more

Ahmednagar News : डेंग्यूच्या आजाराने शाळकरी मुलाचा मृत्यू ! अचानक त्रास सुरु झाला आणि…

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे डेंग्यूच्या आजाराने एका बारा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सलाबतपूर येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेला संग्राम सचिन खरात (वय १२) या मुलाला अचानक ताप आला. त्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. मात्र, त्यास काही … Read more

‘त्या’ प्रकरणावरून विखे पिता-पुत्रांची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली? गौप्यस्फोटानंतर राजकीय चर्चांना उधाण

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या अहमदनगर मधील राजकारण चांगलेच तापले आहेत. राजकीय आरोपांनी सगळी दिवाळीफराळे गाजली. या आरोपांना काही पक्षीय बंधने आहेत असेही नाही. विरोधक एकत्र येतायेत आणि स्वपक्षियांवर टीका करतायेत अशी सध्याची स्थिती आहे. सध्या शहरात भाजप खा. सुजय विखे, भाजप माजी आमदार कर्डीले व राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप हे एका बाजूने व बाकी सगळे … Read more

रिझर्व्ह बँकेने कारवाई केलेल्या अभ्युदय बँकेचा अहदनगरसह देशभर पसरला आहे व्यवसाय ! कशी झाली होती सुरवात ? कारवाईनंतर गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम? जाणून घ्या

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरसह महाराष्ट्रभर सहकार क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या अभ्युदय सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई केली आहे. या बँकेचे संचालक मंडळ एका वर्षासाठी बरखास्त करून या ठिकाणी प्रशासक नेमला आहे. या कारवाईनंतर गुंतवणूकदारांतही खळबळ उडाली आहे. अभ्युदय बँकेवर कारवाई का झाली? कोणते निर्बंध लादले आहेत? आर्थिक व्यवहार आता होतील का? गुंतवणूकदारांच्या पैशांवर काय … Read more

नगर मनमाड महामार्गावर रोज अपघात होऊन अनेक कुटुंब उध्वस्त, आता होणार प्रशासनाचे वर्षश्राद्ध !

Ahmednagar News

Ahmednagar News : प्रशासनाच्या वेळकाढू पणामुळे आतापर्यंत नगर-कोपरगाव महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ तसेच अपघातात मृत्यमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ नगर-मनमाड महामार्गावर सूतगिरणीजवळ रविवार दि. ३ डिसेंम्बर २०२३ रोजी प्रशासनाचे प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घालून रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने केली आहे. याबाबत पत्रकात देवेंद्र … Read more

कोपरगाव आगाराचे दिवाळीचे उत्पन्न एक कोटीच्या पुढे

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर विभागात कोपरगाव आगाराने सतत चांगली कामगिरी करत सर्वप्रथम स्थान टिकून ठेवले आहे. यंदाच्या दिवाळी सणात गतवर्षीपेक्षा कोपरगाव आगाराला केवळ ११ दिवसांत १ कोटी ६ लाख १७ हजार रुपयांचे चांगले उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती प्रभारी आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांनी दिली. पुन्हा एकदा कोपरगावच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. याबाबत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात सव्वा तीन लाख कुणबी नोंदी सापडल्या !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात सव्वा तीन लाख कुणबी नोंदी सापडल्या असून राज्यात एकुण मराठा समाजाच्या आजपर्यंत ३२ लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. याचा दिड ते दोन कोटी मराठा समाज बांधवांना लाभ मिळणार आहे. मराठा समाजाचे आरक्षण हे ओबीसीमध्येच असून हेच आरक्षण ७० वर्षापूर्वी मिळाल असतं तर जगाच्या पाठीवर मराठा सगळ्यात श्रीमंत आणि प्रगत जात … Read more