अहमदनगर : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लांबणीवर ! सर्वसामान्य शेतकरी पण लढणार ; ‘या’ तारखेला वाजणार निवडणुकीचा बिगुल

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत एक महत्त्वाच अपडेट हत्या आला आहे. खरं पाहता या बाजार समितीची निवडणूक 30 नोव्हेंबर पर्यंत घेणे आवश्यक होते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला एपीएमसीची निवडणूक 30 नोव्हेंबर पर्यंत घेण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेशित केले होते. मात्र जसं की आपणास ठाऊकच आहे राज्य शासनाने बाजार समिती … Read more

Maharashtra Breaking : ब्रेकिंग ! आता शेतकऱ्यांना बाजार समितीची निवडणूक लढवता येणार ; मंत्रीमंडळ बैठकीत झाला हा मोठा निर्णय

maharashtra breaking

Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय कामाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काल गुरुवारी झालेल्या एका मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान शेतकऱ्यांसंदर्भात अजून एक मोठा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. … Read more