Farmers Scheme: शेतकऱ्यांना मिळणार तब्बल 42 हजार; मात्र, करावं लागेल हे काम
Farmers Scheme:मित्रांनो भारत हा कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्व शेती (Farming) क्षेत्रावर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांना घर चालवताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी केंद्र सरकार (Central Government) तसेच अनेक राज्य सरकारे शेतकरी हिताच्या अनेक योजना (Farmer Scheme) राबवत असतात. या योजनेचा उद्देश हा शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावने व त्यांना आर्थिक सुबत्ता … Read more