Chanakya Niti : सावधान ! चुकूनही करू नका या चुका, अन्यथा संपूर्ण आयुष्य होईल बरबाद, जाणून घ्या सविस्तर

Chanakya Niti

Chanakya Niti : प्रत्येकजण आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चुका करत असतो. त्यातील काही चुका तुम्हाला महागात पडू शकतात. काही चुकांचा पच्छाताप आयुष्यभर होत असतो. आचार्य चाणक्य यांनी काही चुका करण्यापासून लांबच राहण्यास सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनी सुखी जीवनाचे काही मार्ग सांगितले आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करून तुम्ही देखील आयुष्यात सुख शांती मिळवू … Read more

Chanakya Niti: व्यवसाय यशस्वी करून लाखो रुपये कमवायचे असतील तर आचार्य चाणक्यांच्या ‘या’ 5 गोष्टींचा करा अवलंब! होईल फायदा

chaankya niti

Chanakya Niti:- नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही बाबींचा विचार केला तर आता नोकरीचे प्रमाण नगण्य असल्यामुळे बहुतांश तरुण-तरुणी आता व्यवसायाकडे वळताना दिसून येत आहेत. अनेक छोटे-मोठे व्यवसाय उभारून त्या माध्यमातून उतरनिर्वाहाचे साधन निर्माण करणे ही आता काळाची गरज आहे. कुठलीही गोष्ट तुम्हाला यशस्वी करायची असेल तर त्याकरिता तुम्हाला प्रयत्नातील सातत्य तसेच कष्ट, सततचा अभ्यास आणि … Read more

Chanakya Niti : ‘या’ चार गोष्टींत महिला पुरुषांपेक्षा असतात पुढे, काय सांगतात चाणक्य, जाणून घ्या

Chanakya Niti

Chanakya Niti : आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते. त्यांची मुत्सद्दीपणा आणि अर्थशास्त्राचे महान जाणकार अशी ओळख आहे. अर्थशास्त्र, नाट्यशास्त्रासह त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. चाणक्य नीति या ग्रंथात त्यांनी जीवनाशी निगडित सर्व बाबींबद्दल सांगितले असून त्यांचे पुस्तक वाचून एखादी व्यक्ती यशाच्या मार्गावर चालायला लागते. एखाद्या व्यक्तीने जर चाणक्य नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं … Read more

Chanakya Niti : ज्या पती पत्नीच्या वयात असेल ‘इतके’ अंतर, ते कधीच राहू शकत नाहीत आनंदी

Chanakya Niti

Chanakya Niti : प्रख्यात भारतीय तत्त्ववेत्ता, अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी आपल्या शास्त्रात जीवनातील अनेक पैलूंचा अंतर्भाव केला आहे. त्यांचे ज्ञान वैवाहिक जीवनाच्या क्षेत्रापर्यंतही विस्तारलेले आहे. वयातील फरक आणि नातेसंबंधांच्या गतिशीलतेवर त्यांचा प्रभाव यासारख्या पैलूंचा विचार करून आपण पती-पत्नीमधील निरोगी आणि सुसंवादी नाते टिकवून ठेवण्याबाबत चाणक्यांचे काय विचार आहेत … Read more

Chanakya Niti : महिलांच्या ‘या’ गोष्टीसमोर पुरुष गुडघे टेकतात, कुणालाही अडकू शकते जाळ्यात

Chanakya Niti

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात महान अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी मानले जातात. विद्वान महात्मा चाणक्य यांची नीतिमत्ता आजही प्रचलित आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार आचरण केल्याने मानवी जीवनाला योग्य दिशा मिळते. स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकात काही ना काही गुण असतात, काही शक्ती असते, ज्याच्या साहाय्याने ते आपलं काम पूर्ण … Read more

Chanakya Niti : तुम्हालाही आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर, आजपासून सोडा ‘या’ लोकांची संगत !

Chanakya Niti

Chanakya Niti : आजकाल प्रत्येकालाच यशस्वी व्यक्ती बनायचे असते. यासाठी काही लोक खरोखरच खूप मेहनत घेतात. पण काहीवेळेला मेहनतीचे योग्य फळ त्या व्यक्तीला मिळत नाही. तुम्हीही त्या व्यक्तींपैकी एक असाल ज्यांना मेहनत करूनही योग्य ते फळ मिळत नाही, तर तुम्ही तुमच्या जीवनात काही महत्वाचे बदल केले पाहिजे. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनायचे असेल … Read more

Chanakya Niti : सावधान! ताबडतोब या ५ गोष्टी करणे टाळा, अन्यथा माता लक्ष्मीचा होईल कोप… आयुष्यभर येईल आर्थिक अडचण

Chanakya Niti

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवी जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टींचा मानवी जीवनात आजही मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टींचे पालन करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. … Read more

Chanakya Niti : प्रयत्न करूनही यश मिळत नाही ? तर वापरा चाणक्यांच्या ‘या’ टिप्स, बदलेल नशीब

Chanakya Niti

Chanakya Niti : आजच्या काळातही आचार्य चाणक्य यांच्याकडे सर्वोत्तम जीवनाचे गुरु म्हणून पाहण्यात येते. त्यांचे मत आजच्या काळातही खरे ठरते. हे लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 24 तास असतात, परंतु, आपण या 24 तासांचा वापर कसा करून घेतो त्यावरून आपणाला आपली ध्येय साध्य करता येतात. आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, जो व्यक्ती आपल्या कर्मावर विश्वास … Read more

Chanakya Niti : चाणक्यांच्या मते अशा मुलीशी लग्न केल्यास पतीचे बदलते नशीब! आयुष्य बनते स्वर्गाप्रमाणे

Chanakya Niti

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे केवळ महान अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी नव्हते तर ते आपल्या धोरणांच्या बळावर त्यांनी चंद्रगुप्त मौर्य या एका सामान्य बालकाला भारताचा सम्राट बनवले होते. आचार्य चाणक्यांनी सांगितलेली धोरणे फक्त राज्यकारभारासाठीच नव्हे तर आजही मानवी जीवनात खूप फायद्याची ठरत आहेत. त्यांनी आपल्या चाणक्य निती शास्त्रामध्ये जीवनसाथी निवडण्याबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर … Read more

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या मतानुसार ‘या’ महिला वेळेपूर्वीच होतात वृद्ध, जाणून घ्या यामागचं सविस्तर कारण

Chanakya Niti

Chanakya Niti : महान अर्थशास्त्रज्ञ तसेच विचारवंत आचार्य चाणक्य हे त्यांच्या धोरणांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यांना समाजाची सखोल जाण होती, म्हणून त्यांनी एक धोरण तयार केले असून त्यात त्यांनी लोकांना आनंदी, यशस्वी आणि प्रतिष्ठित जीवन कसे जगावे हे सांगितलेले आहे. तसेच आचार्य चाणक्यांची धोरणे आजच्या काळातही खूप प्रासंगिक मानण्यात येतात.असे मानले जाते की जो व्यक्ती … Read more

Chanakya Niti : पालकांनो सावधान! पती-पत्नीने मुलांसमोर चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा…

Chanakya Niti

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवी जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा मानवी जीवनात अनेकांना मोठा उपयोग होत आहे. तसेच आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी रोजच्या जीवनशैलीत अंमलात आणल्या तर नक्कीच तुम्हाला देखील फायदा होईल. आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचा आजही मानवाला मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. तसेच आचार्य चाणक्य यांनी … Read more

Chanakya Niti : ह्या लोकांना जावे लागते नरकात ! वाचा काय सांगतात चाणक्य…

मृत्यूनंतर माणूस स्वर्गात जाणार की नरकात हे त्याच्या कर्माने ठरवले जाते. चाणक्य नीतीमध्ये अशी काही कामे सांगितली आहेत, ती करणार्‍याला नरक भोगावा लागतो. चला जाणून घेऊया. चाणक्य नीतीनुसार लोभी व्यक्ती कधीही कोणाचा नातेवाईक नसतो. पैसा, संपत्ती, इज्जत मिळवण्यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तो इतरांचे नुकसान करायला मागेपुढे पाहत नाही. अशा लोकांना मृत्यूनंतर नरक भोगावा लागतो. … Read more

Chanakya Niti : वाईट वेळ येण्याआधी दिसतात अशी चिन्हे… अशी चिन्हे दिसली तर सावध व्हा.

चाणक्य नीति: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाईट आणि चांगले काळ येतात, परंतु वाईट वेळ येण्याआधी काही चिन्हे असतात. तुम्हालाही तुमच्या घरात अशी चिन्हे दिसली तर सावध व्हा. चाणक्य नुसार ज्या घरात रोज भांडणे होतात त्या घरात अशांततेचे वातावरण असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही वाद होऊ लागतात, समजून घ्या त्या घरचे लोक लवकरच गरिबीच्या उंबरठ्यावर येतात. चाणक्य नीती सांगते … Read more

Chanakya Niti : चाणक्य सांगतात गुरु कसा असावा ? संसारात राहून सर्व इच्छा, वासना, महत्वाकांक्षा…

Chanakya Niti :- जर तुम्हीही गुरुपौर्णिमेला गुरु बनण्याचा विचार करत असाल तर त्याआधी चाणक्याच्या या गोष्टींकडे लक्ष द्या. गुरु चांगले आणि सत्यवादी असणे आवश्यक आहे, तरच शिष्याचे जीवन योग्य मार्गावर जाते. चाणक्य स्वतः एक विद्वान आणि महान शिक्षक होता. त्यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की गुरु हाच तुम्हाला गोविंदांची मुलाखत घ्यायला लावतो, त्याचा अर्थ सांगतो. … Read more

Chanakya Niti : पती-पत्नीच्या वयात एवढ्या वर्षांचा फरक असेल तर ते कधीच सुखी राहू शकत नाहीत, जाणून घ्या कारण

Chanakya Niti

Chanakya Niti : चाणक्य नीती सर्वांनाच माहित आहे, पण आज आम्ही तुम्हाला चाणक्य कोण होता हे सांगणार आहोत. चाणक्य हे प्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ तसेच शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ, लेखक आणि भारतीय राजा चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लागार होते. अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ त्यांनी लिहिला. आपल्या समाजात संघटित राज्य कसे चालवायचे याचा पाया रचला गेला आहे. या पुस्तकाने सामूहिक … Read more

Chanakya Niti : अशा लोकांना कधीही मिळत नाही यश, तुम्हीही करत असाल ‘या’ चुका तर आजच टाळा; नाहीतर..

Chanakya Niti

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार यशस्वी व्यक्तींमध्ये अनेक गुण असतात. जर तुमच्याकडे कोणतेच गुण नसतील तर तुम्हाला कधीच यश मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर काही गुण अवगत करावे लागतील. तसेच काही वाईट सवयी तुम्हाला आजच सोडून द्याव्या लागणार आहेत. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये यश मिळवण्यासाठी काही उपाय … Read more

Chanakya Niti : ‘या’ लोकांची संगत पडेल भारी! होणार नाही कधीही प्रगती, लगेच सोडा त्यांची साथ

Chanakya Niti

Chanakya Niti : आयुष्यात प्रत्येकाला काही संकटांचा सामना करावा लागतो. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या माणसांची गरज तुम्हाला अशा वेळी खूप जास्त असते. तसेच तुमचे दु:ख समजून घेऊन त्याने तुमच्या समस्या सोडवाव्यात. आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार आपल्या आयुष्यात अशा काही लोकांची संगत ठेवा ज्याचा फायदा तुम्हाला होईल. तसेच असेही काही लोक आहेत ज्यांच्या संगतीमुळे तुम्हाला … Read more

Chanakya Niti : सावधान.. अशा महिलांमुळे उध्वस्त होते घर, त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं

Chanakya Niti

Chanakya Niti : कूटनीती आणि राजकारणाचे महत्त्वाचे ज्ञान देणाऱ्या आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नितीशास्त्रात स्त्रियांशी निगडित असे काही गुण आणि अवगुण सांगितले आहेत. जर तुम्ही ते वाचले तर तुमच्या आयुष्यातील अनेक संकटे दूर होऊ शकतील. परंतु जर तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हीही खूप मोठ्या संकटात सापडू शकता. असे म्हणतात की एक स्त्री आपल्या सद्गुणांमुळे … Read more