तुमच्या घरात आहे हवामान शास्त्रज्ञ! तुम्हाला आहे का माहिती? वाचा संपूर्ण माहिती

meterological news

शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हवामानाचा अंदाज ही खूप महत्त्वाची बाब असून शेतीचे नियोजन करणे यावरून शेतकऱ्यांना सुलभ होते. भारतामध्ये हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था म्हणजेच भारतीय हवामान खाते असून या माध्यमातून हवामानाचा अंदाज वर्तवले जातात. तसेच बरेच हवामान अंदाजक देखील असून यांच्याकडून देखील हवामानाचा अंदाज वर्तवला जातो. परंतु भारतीय हवामान विभाग असो किंवा तथाकथित हवामान तज्ञ किंवा अंदाजक … Read more

Panjabrao Dakh: पंजाबरावांच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यामागची ‘ही’ आहेत गुपिते, पंजाबरावांनी स्वतः दिली महत्त्वाची माहिती

p

Panjabrao Dakh:- भारतामध्ये हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी स्पेशल खाते असून ते म्हणजे भारतीय हवामान विभाग होय. हवामानासंबंधीच्या महत्त्वाचा अंदाज या खात्याकडून वर्तवण्यात येतो. परंतु मागील तीन ते चार वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये हवामान अंदाजाबाबतीत अतिशय विश्वासाचे नाव असलेले पंजाबराव डख हे पावसाच्या अचूक अंदाजाविषयी खूप लोकप्रिय आहेत. पंजाब रावांनी वर्तवलेले पावसाचे अंदाज बहुतांशी सत्य … Read more

Maharashtra Rain: आज राज्यात ‘या’ ठिकाणी आहे पावसाचा ऑरेंज अलर्ट, वाचा तुमच्या जिल्ह्यात काय राहील पावसाची स्थिती?

q

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान(Climate)खात्याकडून देण्यात आला आहे. सध्या राज्यामध्ये सगळीकडे चांगला पाऊस होत असून  अनेक ठिकाणी यांना पूर देखील आले आहेत. पेरणी योग्य चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावला असून रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या(Kharif Sowing)नी आता वेग घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर जर आपण सध्या … Read more

Maharashtra Weather Update: राज्यात ‘या’ ठिकाणी आज राहणार ढगाळ वातावरण; तर ‘या’ ठिकाणी कोसळणार धो-धो पाऊस

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या अनेक दिवसांपासून हवामान (Climate) जैसे थे बघायला मिळतं आहे. राज्यात अंशतः ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असल्याने उष्णतेचा प्रकोप कमी झाला आहे.दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने (Pre Mansoon Rain) हजेरी लावल्याने राज्यात आल्हाददायक वातावरण आहे. शिवाय उकाड्यापासून हैराण झालेल्या जनतेस गारव्याची अनुभूती होत आहे. यामुळे तूर्तास तरी राज्यातील जनतेला … Read more