अहिल्यानगर जिल्ह्यात १४ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे हवामान विभागाचे आवाहन

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्याच्या काही भागांत १४ मे २०२५ पर्यंत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासाठी जिल्ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांना विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि शेतीमाल तसेच जनावरांचे संरक्षण करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. … Read more

ड्रोनने पिकांवर फवारणी करायची आहे का? किती लागेल त्यासाठी खर्च? वाचा ए टू झेड माहिती

sprey with drone

कृषी क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून यामध्ये अनेक प्रकारच्या यंत्रांचा वापर देखील केला जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत तर होतेच परंतु तंत्रज्ञानाच्या वापराने पिक उत्पादन वाढीला देखील हातभार लागत आहे. शेतीचा विचार केला तर शेतीमध्ये अनेक अर्थाने आपल्याला व्यवस्थापन करावे लागते व … Read more

खान्देशमधील तरुणाचे अनोखे संशोधन! लागवडीनंतर पिकाला 2 महिने पाणी दिले नाही तरी होईल पिकांची वाढ, वाचा माहिती

sunil pawar

कुठल्याही पिकाचा विचार केला तर भरघोस उत्पादनाकरिता त्याच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत पाण्याचे नियोजन आणि आवश्यकता खूप महत्त्वाचे असते. पाण्याशिवाय शेती नाही असे म्हटले जाते. पाऊस जर कमी पडला तरी देखील पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो व उत्पादनात घट येते किंवा पिके सुकून जातात. परंतु जर तुम्हाला कोणी सांगितले की पिकांच्या लागवडीनंतर दोन महिने पाणी दिले … Read more