अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ 9 रस्ते विकासाच्या प्रकल्पांना मंजुरी

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. फडणवीस सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला या दोन्ही जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या अशा नऊ रस्ते विकासाच्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की येत्या दोन वर्षांनी नाशिक येथील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे महा कुंभाचे आयोजन होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा 2027 श्रीक्षेत्र … Read more

अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शिंदे सरकारने दिली 63 कोटींची मदत; केव्हा खात्यात जमा होणार? पहा…..

agriculture news

Agriculture News : राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीट शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झाले आहे. रब्बी हंगामातील पीक पूर्णतः वाया गेले असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका यामुळे बसला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. यानुसार पंचनामे … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ तारखेपासून होणार नवीन हंगामासाठी पीक कर्ज वाटप; मिळणार ‘इतक्या’ लाखांचं कर्ज

pik karj 2023

Pik Karj 2023 : राज्यात सध्या रब्बी हंगामाचे पीक अंतिम टप्प्यात आले असून काही ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांची काढणी देखील सुरू झाली आहे. साहजिकच आता आगामी काही दिवसात शेतकरी बांधवांकडून पुढील हंगामासाठी तयारी केली जाणार आहे. दरम्यान आता धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी कामाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना … Read more

कौतुकास्पद ! युट्युबवर व्हिडिओ पाहून सुरु केली ‘या’ जातीच्या केळीची लागवड; अडीच एकरात मिळवले पंधरा लाखांचे उत्पन्न

banana farming

Banana Farming : राज्यात खानदेश प्रांतमध्ये केळीचीं लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या काही वर्षात केळी लागवडीखालील क्षेत्रात खानदेशात मोठी वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे आता खानदेशातील शेतकरी पुत्र केळीच्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत. धुळे जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राने देखील केळी लागवडीमध्ये एक भन्नाट प्रयोग केला आहे. जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या मौजे हिंगोली येथील … Read more

याला म्हणतात करेक्ट कार्यक्रम ! नोकरी सांभाळत सुरू केली शेती ; केळी लागवडीचा प्रयोग ठरला यशस्वी, इराणला झाला माल निर्यात, पहा ही यशोगाथा

successful farmer

Successful Farmer : शेती हा मोठा आव्हानात्मक व्यवसाय आहे. या व्यवसायात निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी कायमच घातक ठरतो. याशिवाय अनेकदा शेतकऱ्यांना बहु कष्टाने उत्पादित केलेल्या शेतमालाला देखील चांगला दर मिळत नाही. तसेच शासनाचे उदासीन धोरण देखील शेतकऱ्यांच्या मुळावर उठते. एकंदरीत आसमानी आणि सुलतानी संकटामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. मात्र, बळीराजाच्या पाचवीला संकटे पूजलेले असतानाही अनेक प्रयोगशील … Read more

चर्चा तर होणारच…! फुलशेतीतून साधली आर्थिक प्रगती ; वर्षाकाठी करताय 25 लाखांची उलाढाल, पंचक्रोशीत रंगली चर्चा

farmer success story

Farmer Success Story : शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने अलीकडे शेतकरी बांधव शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय असल्याचा ओरड करतात. निश्चितच निसर्गाचा लहरीपणा, बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर, शासनाचे उदासीन धोरण या सर्वांमुळे शेती करणे मोठं आव्हानात्मक बनले आहे. पण या विपरीत परिस्थितीत देखील काही शेतकरी बांधव शेतीमधून लाखोंची कमाई करत सर्वांचे लक्ष … Read more

चर्चा तर होणारच ! मात्र 10 हजार खर्चून प्रयोगशील शेतकऱ्याने तयार केले कांदा लागवडीच यंत्र

Onion Cultivation

Onion Cultivation : शेतकरी बांधव अलीकडे आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहेत. असाच एक प्रयोग समोर आला आहे तो धुळे जिल्ह्यातून. धुळे जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकरी बांधवाने चक्क कांदा लागवडीसाठी अद्भुत असं यंत्र तयार केल आहे. विशेष म्हणजे या अवलिया शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंपासून या यंत्राची निर्मिती केली आहे. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील … Read more

Delhi Mumbai Industrial Corridor : आनंदाची बातमी! दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी धुळ्यात भूसंपादन सुरु ; 15 हजार एकर जमिनीचे होणार संपादन

delhi mumbai industrial corridor

Delhi Mumbai Industrial Corridor : देशाच्या विकासासाठी कटीबद्ध भारत सरकारद्वारा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर तयार केला जात आहे. या कॉरिडॉरमुळे महाराष्ट्राच्या विकासाला देखील गती मिळणार आहे. हा सदर होऊ घातलेला कॉरिडॉर एकूण सहा राज्यातून जाणार आहे अशा परिस्थितीत या औद्योगिक कॉरिडॉरमुळे सहा राज्यातील कासा लागते मिळणार असून संबंधित राज्यांचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. दिल्ली … Read more