श्रीरामपुरमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीवर प्रशासनाची करडी नजर, आता वेळेतच यावं लागणार कामावर!

श्रीरामपूर: डिजिटल भारताच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टम (बीएएस) लागू केली आहे. ही यंत्रणा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर करडी नजर ठेवते आणि कार्यालयीन शिस्तीला नवे आयाम देते. श्रीरामपूर शहरातील नगरपालिका, तहसील, तालुका कृषी विभाग यांसारख्या कार्यालयांमध्ये ही अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत आहे. बोटांचे ठसे किंवा डोळ्यांच्या बुबुळाद्वारे हजेरी नोंदवली जाते, ज्यामुळे उशीर येणाऱ्या किंवा … Read more

Electricity Bill : मस्तच ! आता व्हॉट्सअॅपवरून वीज बिल भरणे सोपे, फक्त ‘या’ स्टेप करा फॉलो…

Electricity Bill : आजकाल सर्वकाही डिजिटल झाले आहे. यामुळे सर्व गोष्टी सहज करणे सोप्पे झाले आहे. अशातच आता वीज बिल काही सेकंदातच भरणे खूप सोप्पे झाले आहे. आता वीज बिल भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. इतर कोणत्याही अॅपवर न जाता, ग्राहक थेट व्हॉट्सअॅपवर क्लिक करून काही मिनिटांत वीज बिल भरू शकतील, ज्याचे विद्युत विभागाकडून … Read more

मोदी सरकारचा मोठा निणर्य ! ‘त्या’ प्रकरणात स्मार्टफोनबाबत उचलले ‘हे’ पाऊल । Modi Government

Modi Government : मोदी सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मोदी सरकार डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत आता लोकांच्या डिजिटल सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहे. यामुळे आता सरकारने मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांविरोधात मोठा निर्णय घेत प्री-इंस्टॉल केलेले अॅप्स अनइंस्टॉल करण्यासाठी ऑप्शन देण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय कंपनीच्या … Read more