अहिल्यानगरमधील चारा दुसऱ्या जिल्ह्यात विकायला घेऊन जाण्यास बंदी! जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियां यांनी ‘या” कारणामुळे घेतला मोठा निर्णय

अहिल्यानगर- जिल्ह्यात चाऱ्याच्या कमतरतेची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादित चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांच्या इतर जिल्ह्यांतील वाहतुकीवर दोन महिन्यांसाठी मनाई आदेश जारी केला आहे. शेवगाव, पाथर्डी आणि जामखेड या तालुक्यांमध्ये चारा साठा अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ पुरेल इतका नसल्याने हा निर्णय घेण्यात आला … Read more

ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील ‘त्या’ बारा तालुक्यांचे होणार प्रशासकीय विभाजन, बघा यादी

maharashtra breaking news

Maharashtra Breaking News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून जनतेच्या कल्याणासाठी तसेच हितासाठी कायमच नवनवीन योजना सुरू केल्या जातात. मात्र या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अनेकदा ग्राउंड लेव्हल ला अनेक अडचणी येतात. यामधली प्रमुख अडचण आहे ती तहसीलस्तरावरून होणाऱ्या अंमलबजावणी मध्ये. खरं पाहता, तहसील कार्यालयावर कामाचा मोठा बोजा वाढला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा … Read more

Deficient Rain Affect : दुष्काळाचा धोका वाढू लागला, अपुऱ्या पावसामुळे ‘या’ भागातील शेतकरी उद्ध्वस्त

Deficient Rain Affect : जुलै (July) महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरी अद्याप काही भागात पावसाने (Rain) पाठ फिरवली आहे. अपुऱ्या पावसामुळे यावर्षी भातशेती (Paddy farming) धोक्यात आली आहे.त्यामुळे संपूर्ण शेतकरीवर्ग (Farmer) चिंतेत पडला आहे. या महिन्यात शेतकऱ्यांच्या शेतात भाताची लागवड (Planting) पूर्ण व्हायला पाहिजे होती, परंतु काही जिल्ह्यांमध्ये (District) तसे झाले नाही. शेतकरी अजूनही पावसाची … Read more