अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील डेथ ऑडिटचे आदेश दिले !
अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कोविड काळात तहसीलदार प्रदीप पवार व प्रांत दाभाडे यांनी योग्य उपाय योजना न केल्याने श्रीगोंदा तालुक्यातील अनेक निरपराध लोकांचे बळी गेले आहेत. त्या सर्व परिस्थितीला तहसीलदार व प्रांत हे दोघे आधिकारी या परिस्थितीला जबाबदार असल्याचा आरोप नाहाटा व भोस यांनी करत जिल्हाधिकारी यांकडे दि.३१ मे रोजी तक्रार दाखल … Read more





