अहिल्यानगरमधील ‘या’ दोन साखर कारखान्याच्या कामगारांवर आर्थिक संकट, गळीत हंगाम कमी झाल्याने ले-ऑफची टांगती तलवार!

अहिल्यानगर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर आर्थिक संकटाचे सावट गडद होत आहे, आणि याचा सर्वाधिक फटका कामगारांना बसत आहे. नागवडे सहकारी साखर कारखान्याने कामगारांना तीन महिन्यांचा ले-ऑफ जाहीर केल्यानंतर आता अशोक सहकारी साखर कारखान्यानेही कठोर पावले उचलली आहेत. कारखान्याने कामगारांना एकतर ले-ऑफ स्वीकारण्याचा किंवा चार महिन्यांच्या पगारात 25 टक्के कपात सहन करण्याचा पर्याय दिला आहे. यंदा गळीत … Read more

चिंताजनक ! आता दर ३३ तासांनी १० लाख लोक गरीब होणार, कोणी केलाय गरिबीचा अजब दावा? वाचा

जगाला कोरोना (Corona) सारख्या आजाराने मोठ्या संकटात टाकले आहे. या संकटामुळे देशात आर्थिक संकट (Economic crisis) निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अभूतपूर्व महागाई (Inflation) आणि बेरोजगारीला सामोरे जावे लागणार आहे. या समस्यांचा सामना करताना लाखोंच्या वाटय़ाला गरिबी येणार आहे. त्यामुळे जगामध्ये दर ३३ तासांत १० लाख लोक गरीब (Poor) होणार आहेत असा दावा स्वित्झर्लंडच्या (Switzerland) … Read more