बद्रीनाथ अण्णांची कमाल! पहिल्याच वर्षी केळी लागवडीतून मिळवला 18 लाखांचा नफा, नेमकी काय युक्ती वापरली?
पिकांचे उत्पादन घेण्याला जितके महत्त्व आहे तितके ते विकण्याला देखील आहे. हातात मिळालेल्या उत्पादनाची विक्री व्यवस्था किंवा विक्रीचे व्यवस्थापन उत्तम पद्धतीने होणे खूप गरजेचे असते. भरघोस उत्पादन मिळवणे बहुतांशी शेतकऱ्याच्या हातात असते परंतु ते विकण्याचे कसब आणि कौशल्य असणं देखील शेतकऱ्यांमध्येच असते. याच कौशल्याचा बरेच शेतकरी वापर करून खूप चांगल्या पद्धतीने शेतीमालाची विक्री करून बाजार … Read more