PM Garib Kalyan Anna Yojana : मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, आता सहा महिने मिळणार…
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मोदी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 6 महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आता 30 सप्टेंबर 2022 पर्यंत गरिबांना मोफत रेशन मिळत राहील. आतापर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ होती. याआधी यूपीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी मोफत रेशन योजना … Read more