सरकारकडून पाठबळ मिळत नसल्यामुळे अहिल्यानगरमधील साखर कारखाने तोट्यात, माजी आमदार मुरकुटे याचे मत

Ahilyanagar News:श्रीरामपूर- भारतातील साखर उद्योग सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून पुरेसे पाठबळ न मिळणे, साखरेच्या उत्पादन खर्चात वाढ आणि शेतकऱ्यांना द्यावी लागणारी किमान आधारभूत किंमत (FRP) यामुळे साखर कारखान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. साखरेला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने बहुतांश कारखाने तोट्यात गेले आहेत. अशा परिस्थितीत … Read more

Agriculture News : शिंदे सरकारच बळीराजाला मोठ गिफ्ट ! आता ऊस उत्पादकांना मिळणार एकरकमी एफआरपी ; शेतकऱ्यांच्या लढ्याला आल यश

agriculture news

Agriculture News : महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपासून ऊसाला एक रकमी एफआरपी दिली जावी यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारकडे मागणी केली जात होती. स्वाभिमानी शेतकरी संघटन्यासारख्या अनेक राजकीय पक्षांकडून तसेच शेतकरी संघटनांकडून आंदोलन देखील सुरू होती. शेतकऱ्यांचा देखील यामध्ये समावेश होता. शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेता अखेर … Read more

Good News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता उसाला मिळणार दुप्पट भाव, सरकारने केल्या ‘या’ मोठ्या घोषणा..

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Govt) शेतकऱ्यांना (Farmer) मोठी भेट (Big Gift) दिली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने (Modi Govt) उसाच्या दरात 2.6 टक्के वाढ केली असून आता पुढील साखर हंगामात शेतकऱ्यांना उसावर प्रतिक्विंटल 15 रुपये अधिक दिले जाणार आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न जवळपास दुपटीने वाढेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने आणखी … Read more