‘हे’ आहे 23 क्विंटल पर्यंत उत्पादन देणारे हरभऱ्याचे सुधारित वाण !

Gram Farming

Gram Farming : हरभरा हे एक प्रमुख कडधान्य पीक असून याची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात होते. या पिकाची शेती राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुमच्या नजरेस पडेल. हरभरा पिकाची लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. या पारंपारिक पिकाची दरवर्षी आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती होते. गेल्या वर्षी कमी पाऊस असताना देखील … Read more

यंदा हरभरा लागवड करणार आहात का ? मग हरभऱ्याच्या ‘या’ सुधारित जातींची अवश्य लागवड करा

Gram Farming

Gram Farming : खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. भात, सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांची येत्या काही दिवसांनी हार्वेस्टिंग सुरू होणार आहे. राज्यात सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भात अर्थातच धान पिकाची देखील पूर्व विदर्भात आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. याशिवाय इतरही अन्य पिकांची खरीप हंगामात … Read more

Harbhara Lagwad : राज्यातील हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव ; ‘ही’ फवारणी करून मिळवा नियंत्रण, नाहीतर….

harbhara lagwad

Harbhara Lagwad : राज्यातील शेतकरी बांधव सध्या रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनासाठी लगबग करत असल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामात आपल्याकडे गहू, हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या रब्बी हंगामातील वेळेवर पेरणी केलेले हरभरा पिक घाटे लागण्याचे अवस्थेत आहे. काही ठिकाणी हरभरा पेरणी उशिरा झाली असल्याने त्या ठिकाणी हरभरा पिक हे कळ्या आणि फुले … Read more

Harbhra Lagwad : हरभरा पिकात मररोगाचा प्रादुर्भाव ; असं करा व्यवस्थापन, होणार फायदा

harbhara lagwad

Harbhra Lagwad : हरभरा हे रब्बी हंगामातील एक मुख्य पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खरं पाहता हरभरा पिकातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळतं. यामुळे अलीकडे या पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येते. मात्र असे असले तरी अनेकदा हवामानातील बदलामुळे हरभरा पिकावर विल्ट डिसीज अर्थातच मर रोग मोठ्या प्रमाणात … Read more

Harbhra Lagwad : हरभरा लागवड केलीय नव्ह ! मग घाटेअळीचा हल्ला झाल्यास ‘हे’ काम करा ; नाहीतर यंदा….

harbhra lagwad

Harbhra Lagwad : सध्या संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामात शेतकरी बांधव गहू आणि हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. हरभरा पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. खरं पाहता हरभरा पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. मात्र अनेकदा हरभरा पिकावर वेगवेगळ्या कीटकांचे आणि रोगांचे सावट पाहायला मिळते. यामध्ये घाटे … Read more