Grampanchayat Election Result : विखे पाटील म्हणाले ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेला विजय म्हणजे…

Grampanchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेला विजय म्हणजे महायुती सरकारच्या कामावर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचे मिळालेले हे प्रभावी यश आहे. सरकार आणि संघटना यांच्यातील समन्वयाने सुरू असलेल्या विकासात्मक कामाला मतदारांनी साथ दिली असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील … Read more