Heat Wave In Maharashtra : बाबो .. उष्णतेच्या लाटेमुळे 11 जणांचा मृत्यू , महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पडणार कडक ऊन ! वाचा सविस्तर
Heat Wave In Maharashtra : राज्यात रविवारी मुंबईत आयोजित महाराष्ट्र भूषण सन्मान कार्यक्रमादरम्यान 11 जणांचा मृत्यू झाला आहे यामुळे सध्या राज्यात अनेक चर्चांना उधाण आला आहे. यातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. एप्रिल महिना अर्धा संपला आहे आणि त्यामुळे मुंबईसारख्या शहरात उष्णतेच्या लाटेने चिंता वाढवली आहे. … Read more