मुंबईतील ‘या’ भागात विकसित होणार नवा मार्ग, रस्त्याच्या नव्या प्रकल्पामुळे मुंबई ते ठाणे प्रवास फक्त 30 मिनिटात होणार
Mumbai News : सध्या मुंबई ते ठाणे प्रवास करायचे असेल तर प्रवाशांना चांगलीचं कसरत करावी लागत आहे. पण भविष्यात मुंबई ते ठाणे हा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमध्ये अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पाची कामे झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजूनही मुंबईमध्ये अनेक रस्त्यांची कामे सुरू … Read more