Pradnya Satav : मोठी बातमी! काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला

Pradnya Satav : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोलीत हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, असं प्रज्ञा सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्या सध्या सुरक्षित आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आज मी कळमनुरी तालुक्यातील कसबे … Read more

हिंगोलीचा पट्ठ्या ठरलाय आज सक्सेसफुल ! शेतीसाठी उच्चशिक्षित तरुणाने नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र ; सुरू केली मशरूम शेती अन बनला लखपती

mushroom farming

Mushroom Farming : सध्या देशात शेतकरी कुटुंबात दोन वर्ग उदयास येत आहेत. पहिला वर्ग उच्च शिक्षण घेऊन शहरातील झगमग दुनियेत नोकरी करून आपला संसाराचा गाडा चालवत आहेत तर दुसरा वर्ग उच्च शिक्षण घेऊनही, चांगली नोकरी असूनही शेती व्यवसायातचं आपलं करिअर घडवू पाहत आहेत. आज आपण अशा एका शेतकरी पुत्राची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने उच्चशिक्षित … Read more

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचीं कमाल !; सोयाबीनपासून बनवलेत गुलाबजामून

hingoli news

Hingoli News : शेतकरी बांधव नेहमीच आपल्या प्रयोगातून सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात आपलं नाव गाजवलं आहे. त्यातच आता हिंगोली जिल्ह्यातून एक शेतकरी गट चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. चर्चेला येण्याचे कारणही तसं खास आहे. या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी गटाने सोयाबीन पासून गुलाब जामुन बनवण्याची … Read more

याला म्हणतात जिद्द ! लहानपणी वडिलांचे छत्र हरपलं, आईने मोल-मजुरी करून शिकवलं ; शेतकऱ्यांच्या लेकीन एमपीएससीत नेत्रदीपक यश मिळवलं, STI बनून दाखवलं

hingoli news

Hingoli News : एमपीएससी ही राज्यातील सर्वात कठीण परीक्षापैकी एक. या परीक्षेसाठी राज्यातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. या लाखो विद्यार्थ्यांपैकी काही शेकडो विद्यार्थी एमपीएससी परीक्षेत यश संपादित करतात आणि अधिकारी म्हणून नियुक्त होतात. एमपीएससीतून थेट अधिकारी पदी निवड होत असल्याने अलीकडे एमपीएससी या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढली आहे. यामुळे कॉम्पिटिशन हाय … Read more

Success Story : ऊस उत्पादक शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ! सेंद्रिय गूळ उत्पादनातून कमवतोय हेक्टरी साडेचार लाख, इतरांसाठी ठरतोय गुरु

success story

Success Story : महाराष्ट्रात ऊस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. विशेष म्हणजे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली असल्याने राज्यातील शेतकऱ्यांचा ओढा ऊस या बागायती पिकाकडे अधिक आहे. मात्र उसाचे क्षेत्र वाढत असल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न सर्वाधिक आहे. तसेच … Read more