फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! आता महाराष्ट्रातील ‘या’ शहराचे नाव बदलणार

Maharashtra News

Maharashtra News : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव चेंज होणार आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे अशा आशयाच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली होती. दरम्यान आज पावसाळी अधिवेशनात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील आणखी … Read more

राष्ट्रवादीचे दुहेरी धोरण, एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्याने माफी मागायची; मिटकरींच्या वक्तव्यावर विखे पाटलांचा आरोप

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी इस्लामपुरात (Islampur) केलेल्या वक्तव्यामुळे ब्राम्हण समाज अधिक आक्रमक झाला असून ब्राह्मण समाजाकडून विविध ठिकाणी राष्ट्रवादी व मिटकरी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मिटकरी यांच्या विधानावर भाजपकडून (Bjp) तीव्र प्रतिक्रिया येत असून नुकतेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil) यांनीही अमोल … Read more

हसन मुश्रीफ भर कार्यक्रमात म्हणाले, बाहेर पडला की पाऊस अन् टिव्ही लावला की राऊत…

सांगली : राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार येऊन अडीच वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. विरोधकांनी अनेक वेळा हे आघाडीचे सरकार पडण्याची भविष्यवाणी केली होती मात्र आजही महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित पणे कामकाज चालवताना दिसत आहे. महाविकास आघडी मधील नेत्यानं मध्ये अनेक वेळा कुरबुरी होतात. तसेच हा पक्षातील श्रेष्ठ नेत्यांपर्यंतही जातो. त्यावेळी विरोधकांना आघाडी सरकारवर … Read more