अखेर जायकवाडीला पाणी सोडले ! शेतकरी चिंतेत, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा…
महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने जायकवाडी धरणासाठी शुक्रवारी रात्री ११ वाजता निळवंडे धरणातून १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. हे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले असून ते टप्या-टप्याने वाढविले जाणार आहे. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी धरणाला पाणी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. भंडारदरा – निळवंडे धरणातून ३.३१ टीएमसी पाणी द्यायचे आहे. शुक्रवारी … Read more