महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण विभागाचा नवीन निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : पुढील महिन्यात अर्थात जून महिन्यात राज्यातील सर्व शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 हे 15 जून 2025 पासून सुरु होणार असून 16 जून पासून प्रत्यक्षात शाळा भरणार आहेत. दरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच आणि … Read more

Gram Panchayat Fund: गावाला आलेला निधी ग्रामपंचायतने कुठे खर्च केला? अशा पद्धतीने घरबसले करा माहिती!

gram panchyat

Gram Panchayat Fund:- ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीचे महत्व अनन्यसाधारण असते. शासनाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना आणल्या जातात व त्या योजनांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी ग्रामपंचायतींवर असते. एवढेच नाही तर समाजातील अनेक घटकांकरिता ज्या काही लाभाच्या योजना असतात त्या देखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवल्या जातात. आपल्याला माहित आहेस की ग्राम विकास समितीच्या ऑक्टोबर व … Read more

Sarpanch Salary: महाराष्ट्रामध्ये गावाच्या सरपंचाला किती मिळतो पगार? आहे का तुम्हाला माहिती? वाचा ए टू झेड माहिती

sarpanch salary

Sarpanch Salary:- ग्रामीण भागाच्या विकास होण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीचे महत्त्व अनन्यसाधारण असते हे आपल्याला माहिती असते. ग्रामपंचायतचे प्रमुख पद जर म्हटले तर राजकीय दृष्टिकोनातून सरपंच या पदाला देखील खूप महत्त्व आहे. सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो. तसेच आता सरपंचाची निवड ही थेट जनतेमधून होत असल्यामुळे देखील आता या पदाला खूप महत्त्व मिळाले आहे. तीन जुलै 2017 … Read more

Gram Panchayat Election: ग्रामपंचायत लढवण्यासाठी कोणती पात्रता लागते? कशामुळे उमेदवार अपात्र होऊ शकतो? वाचा ए टू झेड माहिती

graampanchyaat election

Gram Panchayat Election:- ग्रामपंचायतीला ग्रामीण विकासाचा कणा म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ग्रामीण भागाचा किंवा खेड्याचा संपूर्ण विकासाची जबाबदारी ही ग्रामपंचायतीवर असते. पंचायत राज व्यवस्थेमधील ग्रामपंचायत हा एक सर्वात महत्त्वाचा घटक असून ग्रामीण भागाच्या विकासावरच भारताचा विकास अशी संकल्पना असल्यामुळे ग्रामपंचायतीचे महत्त्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेमध्ये खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला माहित आहेच की ग्रामपंचायत निवडणूक … Read more