ते परत येणार असतील, तर मी माझे राजकारण थांबवतो

Maharashtra News

Maharashtra News : जर काही लोकांना वाटत असेल की, शरद पवार यांना बडव्यांनी घेरले, तर मी येवल्याला जाऊन शरद पवार यांना सांगून माझे राजकारण थांबवतो. पक्ष सोडून गेलेल्या त्या सर्वांनी परत यावे, असे भावनिक आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केले. केवळ मीच नव्हे तर जयंत पाटील यांच्याशीही बोलतो. तेही बाजूला होतील. ते … Read more

Jitendra Awad : ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल..

Jitendra Awad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. आव्हाड कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संबंधित ऑडिओ क्लिप ही ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा आरोप आहे. याच … Read more

Jitendra Awad : ठाण्यात मोठा राडा! जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक

Jitendra Awad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. आव्हाड कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संबंधित ऑडिओ क्लिप ही ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा आरोप आहे. याच … Read more

Jitendra Awad : ‘छत्रपती शिवाजी महाराज नसते तर शरद पवार समशुद्दीन, अजित पवार अझरुद्दीन आणि आव्हाड जितुद्दीन झाले असते’

Jitendra Awad : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच चर्चेत आले आहे. औरंगजेब आणि शायिस्तेखान होते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे ते अडचणीत आले आहेत. यावर आता गोपीचंद पडळकर यांनी देखील टीका केली आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर शरद पवार समशुद्दीन, अजित पवार … Read more

Jitendra Awad : जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही! भाजपचा इशारा, शिवछञपतींबाबत वादग्रस्त वक्तव्य

Jitendra Awad : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एक वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड अडचणीत आले आहेत. यामुळे भाजपने त्यांना राज्यात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. औरंगजेब आणि शायिस्तेखान होते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे आता भाजपा आक्रमक झाली असून भाजपा युवा मोर्चाने जितेंद्र आव्हाड यांना इशारा … Read more