Crop Damage: अवकाळीने पुन्हा आणलं डोळ्यात पाणी!! द्राक्ष, ज्वारी पिकाचे लाखोंचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 Crop Damage: मागील खरीप हंगामात (Kharif Season) निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरीप पिकांचे (Kharip Crop) मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. खरीप हंगामात शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल झाले … Read more

Lemon Price: ‘या’ ठिकाणी लिंबूला मिळतोय विक्रमी दर; पण, याचा फायदा शेतकऱ्यांना नाही; तर……

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Krushi news :- या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) शेतकरी बांधवांना शेतीमध्ये मोठा तोटा सहन करावा लागला आहे. खरीप हंगामात (Kharif Season) अतिवृष्टी (Heavy Rain) पावसाच्या हाहाकारामुळे खरीपातील कापूस, सोयाबीन समवेतच सर्व पिकांची मोठी नासाडी झाली होती. केवळ खरीप हंगामातच निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होता असे नाही तर … Read more

‘या’ शेतकऱ्यांनी घेतली कलिंगडातून विक्रमी उत्पादन; कलिंगडला होतेय थेट हैदराबादहून मागणी

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : यावर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची उत्पादन मिळविण्याची मेहनत वाया गेली गेली.पण त्यावर मात करत नांदेड जिल्ह्यातील नायगांव तालुक्यातील कोकलेगावातील मारोती पाटलांनी कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. पाटलाच्या या दर्जेदार कलिंगडला थेट हैदराबादहून मागणी होत आहे. वाढत्या उन्हाळ्यात कलिंगड उत्पादकांसाठी सुखद गारवा देत आहेत. उन्हाळ्यामध्ये कलिंगडच्या मागणीत वाढ झाली … Read more

मोठी बातमी! कृषी विभागाचा खत टंचाई टाळण्यासाठी पुढाकार; काय आहे विभागाचा तोडगा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news  :- सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या घमासान युद्धामुळे (Russia And Ukraine War) जागतिक बाजारपेठेवर विपरीत परिणाम बघायला मिळत आहे. यामुळे देशातही महागाईचा भडका उडत असल्याचे सांगितले जात आहे. या युद्धाचा आता शेती क्षेत्रालाही झळा बसू लागल्या आहेत. युद्धामुळे खरिपात (Kharif Season) खत टंचाई प्रकर्षाने जाणवेल असा … Read more

पुणे जिल्ह्यात विक्रमी उन्हाळी सोयाबीनचा पेरा, का झालं असं? वाचा सविस्तर……

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Krushi news :- राज्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात (Kharif season) सोयाबीनची पेरणी केली जाते. सोयाबीन (Soybean) हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. याची पेरणी मराठवाडा आणि विदर्भ या दोन प्रांतात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. या दोन्ही विभागात सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. असे असले तरी, सध्या … Read more