PM Kisan : पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! सरकारने घेतला ‘हा’ निर्णय…
PM Kisan : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी (Farmer) पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवली आहे. लाभार्थ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने (Central Govt) अनिवार्य ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत 31 जुलै 2022 होती. पीएम किसान … Read more