सरकारने मोफतच्या योजना बंद करून टाकल्या पाहिजेत, आमदार सुरेश धस यांचे संगमनेरमध्ये खळबळजनक वक्तव्य

संगमनेर: केंद्र सरकारच्या मोफत अन्नधान्य योजनेवर आमदार सुरेश धस यांनी जोरदार टीका केली आहे. देशातील 80 कोटी लोकांना मिळणारे मोफत धान्य काही ठिकाणी दुकानांमध्ये विकले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले असून, सरकारने अशा मोफत योजना बंद कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. शुक्रवारी संगमनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील … Read more

दुष्काळात तेरावा महिना…! उत्पादनात घट अन कांद्याच्या दरातही घसरण, कांदा उत्पादक शेतकरी झाला बेजार

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Krushi news :- राज्यात सध्या सर्वत्र उन्हाळी हंगामातील (Summer Season) कांदा काढण्यासाठी (Onion Harvesting) कांदा उत्पादक शेतकरी लगबग करताना दिसत आहेत. नगर जिल्ह्यातही (Ahmednagar) मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले जाते या जिल्ह्यातही आता उन्हाळी कांदा (Summer Onion) काढण्याचे काम जोरावर सुरू आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा … Read more